AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव ट्रेन, जी एकदा सुटली की शेवटच्या स्थानकावरच थेट थांबते, पार करते 632 कमी प्रवास

भारतातील एकमेव रेल्वे जी एकदा सुटली की थेट शेवटच्या स्टेशनवरच थांबते. फक्त 7 तास 50 मिनिटांमध्ये पार करते 632 किमी अंतर. काय आहे नाव?

| Updated on: Aug 03, 2026 | 1:35 PM
Share
भारतीय रेल्वे हे देशातील सर्वसामान्यांचे सर्वाधिक विश्वासार्ह आणि परवडणारे वाहतूक साधन मानले जाते. कमी खर्च, आरामदायी प्रवास आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले विस्तीर्ण रेल्वे जाळे यामुळे आजही लाखो प्रवासी रेल्वेला पहिली पसंती देतात.

भारतीय रेल्वे हे देशातील सर्वसामान्यांचे सर्वाधिक विश्वासार्ह आणि परवडणारे वाहतूक साधन मानले जाते. कमी खर्च, आरामदायी प्रवास आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले विस्तीर्ण रेल्वे जाळे यामुळे आजही लाखो प्रवासी रेल्वेला पहिली पसंती देतात.

1 / 5
विमान, बस किंवा खासगी वाहनांचे पर्याय उपलब्ध असले तरी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेच अधिक सोयीची ठरते. भारतीय रेल्वेकडे सुपरफास्ट, एक्स्प्रेस, राजधानी, वंदे भारत, इंटरसिटी आणि हमसफर अशा विविध प्रकारच्या ट्रेन आहेत.

विमान, बस किंवा खासगी वाहनांचे पर्याय उपलब्ध असले तरी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेच अधिक सोयीची ठरते. भारतीय रेल्वेकडे सुपरफास्ट, एक्स्प्रेस, राजधानी, वंदे भारत, इंटरसिटी आणि हमसफर अशा विविध प्रकारच्या ट्रेन आहेत.

2 / 5
यापैकी काही गाड्या आपल्या वेगवान सेवेमुळे विशेष ओळख निर्माण करतात. अशाच गाड्यांमध्ये प्रयागराज–नवी दिल्ली हमसफर एक्स्प्रेसचा समावेश होतो. या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नवी दिल्लीहून सुटल्यानंतर ती थेट प्रयागराज येथेच थांबते. या दरम्यान ती एकाही स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो आणि प्रवास अधिक जलद होतो.

यापैकी काही गाड्या आपल्या वेगवान सेवेमुळे विशेष ओळख निर्माण करतात. अशाच गाड्यांमध्ये प्रयागराज–नवी दिल्ली हमसफर एक्स्प्रेसचा समावेश होतो. या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नवी दिल्लीहून सुटल्यानंतर ती थेट प्रयागराज येथेच थांबते. या दरम्यान ती एकाही स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो आणि प्रवास अधिक जलद होतो.

3 / 5
ही हमसफर एक्स्प्रेस सुमारे 632 किलोमीटरचे अंतर अवघ्या 7 तास 50 मिनिटांत पूर्ण करते. ट्रेन रात्री 10.30 वाजता नवी दिल्ली स्थानकावरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.20 वाजता प्रयागराजला पोहोचते.

ही हमसफर एक्स्प्रेस सुमारे 632 किलोमीटरचे अंतर अवघ्या 7 तास 50 मिनिटांत पूर्ण करते. ट्रेन रात्री 10.30 वाजता नवी दिल्ली स्थानकावरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.20 वाजता प्रयागराजला पोहोचते.

4 / 5
वेगवान सेवा, कमी प्रवासाचा कालावधी आणि नॉन-स्टॉप धावण्याच्या वैशिष्ट्यामुळे प्रयागराज–नवी दिल्ली हमसफर एक्स्प्रेस ही उत्तर भारतातील सर्वाधिक वेगवान आणि लोकप्रिय रेल्वेगाड्यांपैकी एक मानली जाते.

वेगवान सेवा, कमी प्रवासाचा कालावधी आणि नॉन-स्टॉप धावण्याच्या वैशिष्ट्यामुळे प्रयागराज–नवी दिल्ली हमसफर एक्स्प्रेस ही उत्तर भारतातील सर्वाधिक वेगवान आणि लोकप्रिय रेल्वेगाड्यांपैकी एक मानली जाते.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट...