
बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राची हानी – मुनगंटीवार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. दरम्यान बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राची प्रचंड हानी झाल्याचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालावली. दरम्यान बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राची प्रचंड हानी झाली आहे. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरात पोहोचवला होता, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
Published on: Nov 15, 2021 9:55 AM
Related Video
इतकं रोमँटिक गाणं की ऐकताच चेहऱ्यावर येते स्माईल, 57 वर्षांपासून हिट
दादा कोंडके यांचे भव्य स्मारक उभं राहणार...
गावाला जातील, शिंदे दुसरं काय करणार?;दानवेंनी डिवचलं,तर शिरसाट म्हणाले
प्रसाद वेदपाठकला धमक्या, सोसायटीतील पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला
सूर्यकुमार यादवचा कर्णधारपद जाताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा?
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
नव्याने बांधण्यात आलेल्या शासकीय धान्य गोदामाचे पत्रे उडाले, मोठं नुकसान
मुक्ताईनगरमध्ये केळीच्या पिकांना पावसाचा फटका; शेतकरी हतबल
रथाला 250 किलो चांदीची झळाळी, देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान
गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान
Satara : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावे : खासदार उदयनराजे भोसले