दहावीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम. कोरोनाकाळात विद्यार्थी परीक्षा देण्याच्या मानसिकतेत नाहीत. हायकोर्टाने यावरुन राज्य सरकारला नुकतेच झापले होते.