
Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून रुग्णवाहिका चालवली
जालना आरोग्य विभागाच्या वतीने आज जालना जिल्हा परिषद मध्ये 21 रुग्णवाहिकेंचा लोकार्पण सोहळा पार पडला. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर टोपे यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून, रुग्णवाहिका काही अंतर चालवत नेली
जालना आरोग्य विभागाच्या वतीने आज जालना जिल्हा परिषद मध्ये 21 रुग्णवाहिकेंचा लोकार्पण सोहळा पार पडला. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर टोपे यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून, रुग्णवाहिका काही अंतर चालवत नेली. राजेश टोपे यांनी उपस्थितांना कदाचित हेच दाखवून दिले असावे की, वेळ पडली तर आरोग्य मंत्री पण रुग्णवाहिका चालवू शकतात. कोरोना विषाणू संससर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा परिषदेला 21 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. राजेश टोपे सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी देखील करत आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा
इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन
एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले
Related Video
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? सरकार घेत नाही राजीनामा, वाचा कारणे
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया
कार लोनचा EMI चुकला तर बँक लगेच गाडी जप्त करू शकते का? जाणून घ्या
विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन
एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात घातला कुकर; एका चुकीने..
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...