
आदित्य ठाकरे यांना संदिप देशपांडे यांचं आव्हान, हिंमत असेल तर….
सरकारच्या खोक्यांवर सामना चालवता, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय केली ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका?
मुंबई : ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर वारंवार खोके सरकार अशी टीका केली जात आहे तर याच सरकारने दिलेल्या खोक्यांवर स्वतःचा सामना चालवायचा, ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. एकीकडे म्हणताय हे सरकार घटनाबाह्य आहे. मग घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती तुम्हाला सामनामध्ये कशा चालतात, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. जर हिंमत असेल तर सामनाने शिंदे सरकारच्या जाहिराती नाकाराव्या, ठाकरे गटाचे नेते आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांना संदीप देशपांडे यांनी थेट आव्हान दिले आहे.
Published on: Feb 10, 2023 12:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय?
महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम म्हणाले...
मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच...
साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत..
ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाक आनंदी
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार