
MNS कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही – संदीप देशपांडे
"पोलिसांनी अटी टाकल्या होत्या तेव्हाच आम्हाला कळलं होतं. राज ठाकरे यांच्या सभेला फक्त 15 हजार लोक आले पाहिजेत, ही अट कशी असू शकते? आम्ही 15 हजारच लोक बोलावले होते. पण प्रत्यक्षात लाखभर लोक गोळा झाले, त्याला आम्ही काहीही करू शकत नाही"
मुंबई: “पोलिसांनी अटी टाकल्या होत्या तेव्हाच आम्हाला कळलं होतं. राज ठाकरे यांच्या सभेला फक्त 15 हजार लोक आले पाहिजेत, ही अट कशी असू शकते? आम्ही 15 हजारच लोक बोलावले होते. पण प्रत्यक्षात लाखभर लोक गोळा झाले, त्याला आम्ही काहीही करू शकत नाहीत. अशा प्रकारे कारवाई करून महाविकास आघाडी सरकारला मनसेवर दबाव निर्माण करायचा आहे. पण आम्ही घाबरत नाहीत. मनसे संघर्ष करत राहणार. आम्ही कायदेशीर आणि रस्त्यावरचीही लढाई लढली आहे. आता भोंग्यांविरोधात राज ठाकरे जो पुढचा आदेश देतील त्याचं पालन आम्ही करणार” अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.
Published on: May 03, 2022 5:27 PM
Related Video
मारिजान कापची विजयी खेळी, टीम इंडियाचा पहिला पराभव
टीम इंडियाला अफ्रिकेने नमवलं, पराभव झाल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली..
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, काय मागण्या मान्य झाल्या ते पाहा ..
... तर आम्ही युद्ध करू, पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
पक्षप्रमुखपद सोडतो म्हणणं म्हणजे ओसाड गावची ... फडणवीस यांनी डिवचलं
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Nalasopara : समुद्रकिनारी अडकलेल्या टेम्पोला बाहेर काढण्यात यश
Yavtmal : यवतमाळच्या पोलीस कवायत मैदानावर योग कार्यक्रमाचं आयोजन
पावसासाठी जळगावात मुस्लिम बांधवातर्फे अल्लाकडे प्रार्थना
चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा
बार्शी : निकालाआधीच राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर