
गंगापूर धरणातून 3 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग! दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण 97% भरले असून, तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे आणि दूतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पोलिसांनी नदीकाठाला जवळ जाण्यापासून परावृत्त केले आहे. नाशिकला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून सध्या तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून, दूतोंड्या मारुती परिसरात पाणी कमरेपर्यंत पोहोचले आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी पावसाचा काहीसा ओसरला असला तरी, ढगाळ हवामान कायम आहे. पोलिस प्रशासन नागरिकांना आणि भाविकांना नदीच्या काठावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर धरणे देखील मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत. नाशिकला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published on: Sep 08, 2025 9:50 AM
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?
Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय
VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!
इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी
CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?
Related Video
इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा
मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते आक्रमक
दीपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंचा महत्वाचा निर्णय
शाहरुखच्या मुलापासून संजयपर्यंत दारु विकून कोट्यवधी कमावतात हे कलाकार
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
पालिका उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!