
परशुराम घाट जड वाहनांसाठी आठ दिवस बंद
परशुराम घाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घाट पुढील दोन दिवस जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरी: जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. परशुराम घाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात अनेकदा होत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठ दिवस घाट जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
Published on: Jul 06, 2022 9:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
खराब कामगिरीमुळे खचून गेला अभिषेक शर्मा; पण सूर्यीने....
..अन् डोळ्यातून अश्रू आले; शिंदेंनी सांगितला विजयभूमीच्या भेटीचा अनुभव
सुरक्षेचा 5-स्टार विश्वास, कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज देतात या गाड्या
स्वप्नात सारखं येतंय नवीन घर, काय होतो याचा अर्थ? जाणून घ्या
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
बीडच्या परळीत 15 दिवसानंतर तुफान पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
नंदुरबार जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस; उर्वरित 1 लाख 7 हजार हेक्टरवर पेरण्यांना वेग
गोंदियातील शेतात आढळले बिबट्याचे दोन पिल्लू
भोर, बळीराजा शेतात चिखलणी करून भात लावणीच्या कामात व्यस्त
सातारा : तडवळेत अनोखा बेंदूर; बैलांवर साकारलं 'जंतर-मंतरवरील आंदोलन'