
उन्हाचा फटका; फळांच्या किंमती वाढल्या
राज्यात उन्हाचा कडाका वाढत आहे, वाढत्या उन्हाचा फटका हा फळांना बसल्याचे पहायला मिळत आहे. उन्हामुळे फळांच्या दरात वाढ झाली आहे.
राज्यात सध्या उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम हा फळांच्या किमतीवर होताना दिसत आहे. फळांचे दर चांगलेच कडाडले आहेत. उन्हामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने फळांची आवक देखील घटल्याचे पहायला मिळत आहे. फळांची आवक घटल्याने फळाचे दर वाढले आहेत.
Related Video
100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा, Zerodha चा नवीन म्युच्युअल फंड
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
तू मला काय देशील? महिला कर्मचाऱ्याकडे नको ती मागणी, KDMC तला प्रकार
भोंदू खरातला कुणाचे सर्वाधिक फोन? त्या नावाने महाभूंकप
Ramayana मध्ये रणबीरच्या जागी सलमान खान श्रीराम म्हणून कसा दिसला असता?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप