
Maharashtra Band | Pune | केंद्र सरकार ब्रिटीश राजवटीपेक्षाही भयानक : रुपाली चाकणकर
शेतकरी आंदोलनाला कोणत्याही प्रकारे मोडून काढण्याचं काम देशातील केंद्र सरकार करत आहे. ब्रिटीश राजवटीपेक्षाही हे केंद्र सरकार वाईट पद्धतीने काम करतंय, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
केंद्र सरकारने जो कृषी कायदा केलाय, त्याला देशातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र सरकार कोणत्याही समझोत्याला तयार नाहीय. गेल्या 300 दिवसांपासून शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. यामध्ये अनेक शेतकरी शहीद झालेत. पण या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे मोडून काढण्याचं काम देशातील केंद्र सरकार करत आहे. ब्रिटीश राजवटीपेक्षाही हे केंद्र सरकार वाईट पद्धतीने काम करतंय, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्वप्नात सारखं येतंय नवीन घर, काय होतो याचा अर्थ? जाणून घ्या
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
मला ते व्यसन लागलं होतं... OpenAI च्या CEO ची धक्कादायक कबुली;
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
नितीन गडकरींचा मोठा विजय, E 20 इंधनाबाबत पोस्ट कराल तर...
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
बीडच्या परळीत 15 दिवसानंतर तुफान पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
नंदुरबार जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस; उर्वरित 1 लाख 7 हजार हेक्टरवर पेरण्यांना वेग
गोंदियातील शेतात आढळले बिबट्याचे दोन पिल्लू
भोर, बळीराजा शेतात चिखलणी करून भात लावणीच्या कामात व्यस्त
सातारा : तडवळेत अनोखा बेंदूर; बैलांवर साकारलं 'जंतर-मंतरवरील आंदोलन'