
मंत्रिमंडळ असणार पण कमीत कमी
हा शपथ विधी दोन टप्प्यात होणार असल्याने सरकार कधी अस्तित्वात येणार असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी होऊन पंधरा दिवस झाले तरी इतर मंत्र्यांचा शपथ विधी झाल्या नसल्याने अजून सरकार जाग्यावर नाही अशी टीका विरोधकांकडून होत आहे. त्यामुळेच भाजपकडून आता कमीत कमी मंत्र्यांच्या शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या हालचाली वाढले असल्याचे दिसत आहे. 19 तारखेला चार ते पाच जणांचा शपथ विधी होणार असून त्यामध्ये भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाकडून चार जणांचा शपथ विधी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कमीत कमी मंत्री असल्याचेही बोलले जात आहे. हा शपथ विधी दोन टप्प्यात होणार असल्याने सरकार कधी अस्तित्वात येणार असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
Published on: Jul 14, 2022 8:25 PM
Related Video
1 ट्रॉफी, 2 ग्रुप, 12 संघ-33 सामने, 12 जूनपासून वर्ल्ड कप स्पर्धा
वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालमाल, बक्षिस रक्कमेबाबत मोठा निर्णय
नाशिक जागेसोबत आता जळगावचाही प्रश्न सुटला, महाजन म्हणाले की....
370 रुपयांची बिर्याणीचा वाद, आता वैभव सूर्यवंशीविषयी मोरे म्हणाला काय?
मोठी बातमी! या राज्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावाधाव...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी
वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाइपलाइन फुटली
वारंवार वीज खंडित होत असल्याने मनसेचा तिरडी मोर्चा