
…जर आम्हाला बोलवलं असतं तर आणखी आनंद झाला असता
आम्हाला बोलवले नसले तरी शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार होणं गरेजेचं होतं ते महत्वाचं असून जर आम्हाला बोलवलं असतं तर त्याचा आणखी आनंद झाला असता असंही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीेच सरकार जाऊन आता चाळीस दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील आता विकासाला गती मिळणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने राज्यातील अनेक कामं रखडली होती, आता मात्र त्या गोष्टीला चालना मिळणार असल्याचे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केले. यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी विनायक मेटेंना बोलवण्यात आले नव्हते त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्हाला बोलवले नसले तरी शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार होणं गरेजेचं होतं ते महत्वाचं असून जर आम्हाला बोलवलं असतं तर त्याचा आणखी आनंद झाला असता असंही त्यांनी सांगितले.
Related Video
इराणसोबतच्या शांतता करारावर उद्या सह्या, नंतर...ट्रम्प यांचा मोठा दावा
तारीख ठरली... तब्बल 16 महिन्यांनी मोदी-ट्रम्प एकमेकांना भेटणार
इंटरनेटशिवाय चालणार, जगातला पहिला D2M फोन, फ्रीमध्ये लाईव्ह Live TV
भारताने पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं, गिलची विजयी खेळी
संभाजीनगर हे नाव लादलं, आमच्या मनात आजही औरंगाबादच...
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?