
…जर आम्हाला बोलवलं असतं तर आणखी आनंद झाला असता
आम्हाला बोलवले नसले तरी शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार होणं गरेजेचं होतं ते महत्वाचं असून जर आम्हाला बोलवलं असतं तर त्याचा आणखी आनंद झाला असता असंही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीेच सरकार जाऊन आता चाळीस दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील आता विकासाला गती मिळणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने राज्यातील अनेक कामं रखडली होती, आता मात्र त्या गोष्टीला चालना मिळणार असल्याचे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केले. यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी विनायक मेटेंना बोलवण्यात आले नव्हते त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्हाला बोलवले नसले तरी शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार होणं गरेजेचं होतं ते महत्वाचं असून जर आम्हाला बोलवलं असतं तर त्याचा आणखी आनंद झाला असता असंही त्यांनी सांगितले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अचानक कर्णधार बदलला, क्रीडाप्रेमी आवाक्
किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई केली? FDA ला हायकोर्टाचा सवाल
बाथरूममध्ये ठेवा फक्त 'ही' एक वस्तू , नकारात्मक ऊर्जा क्षणात होईल दूर
धक्कादायक, पाणी समजून Acid प्यायल्याने तरुणीची प्रकृती गंभीर, काय घडले
हॉटेलमध्ये रुम देण्यास नकार? हे नियम माहीत असल्यास...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
मुंबई महापालिकेच्या इनोव्हा खरेदीवरून संदीप देशपांडे यांची टीका
जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई- नागपूर महामार्गावर खड्डेच खड्डे
पिंपळाच्या पानांवर महर्षी वेदव्यास आणि वेदपरंपरेची अनोखी कलाकृती
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगगडावर भाविकांची गर्दी
नाना पटोले यांनी घेतले स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे दर्शन