
Solapur | सोलापुरातील ग्रामीण भागात 3 तासांचं भारनियमन
सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासांचे भारनियमन घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बहुतांशी गावात सकाळी सहा ते नऊ या वेळेत भारनियमन असणार आहे. कोळशाच्या टंचाईमुळे विविध औष्णिक केंद्रातील औष्णिक केंद्रातील 13 संच सद्यस्थितीत बंद आहेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे.
सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासांचे भारनियमन घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बहुतांशी गावात सकाळी सहा ते नऊ या वेळेत भारनियमन असणार आहे. कोळशाच्या टंचाईमुळे विविध औष्णिक केंद्रातील औष्णिक केंद्रातील 13 संच सद्यस्थितीत बंद आहेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे. भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सकाळच्या सत्रात विजेचा सर्वाधिक वापर होत असल्याने भारनियमन सुरु करण्यात आले आहेत.
Published on: Oct 12, 2021 9:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यात पाऊस धो-धो कोसळणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द, महापौर रितू तावडे यांच्याकडून घोषणा
Asian Games पूर्वी सात्विक-चिरागने रचला इतिहास
बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी जयसोबतच्या घटस्फोटाबद्दल काय म्हणाली माही?
जरांगेंशी पुन्हा चर्चा करणार? विखे पाटील यांनी दिलं एका वाक्यात उत्तर
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप