Marathi News Videos Special Report Governor Bhagat Singh Koshyari was outraged by the ruling partys sloganeering

Special Report | सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीनं राज्यपाल Bhagat Singh Koshyari संतापले -Tv9
औरंगाबाद येथे चार दिवसांपूर्वी त्यांनी शिवाजी महाराजांविषयीचं एक वक्तव्य केलं होतं. समर्थ रामदासांशिवाय शिवाजी महाराजांच्या जीवनाला काय अर्थ, अशा आशयाचं वक्तव्य केल्याने राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी सह महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत.
आज महाविकास आघाडीने विधी मंडळात राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन छेडलं. औरंगाबाद येथे चार दिवसांपूर्वी त्यांनी शिवाजी महाराजांविषयीचं एक वक्तव्य केलं होतं. समर्थ रामदासांशिवाय शिवाजी महाराजांच्या जीवनाला काय अर्थ, अशा आशयाचं वक्तव्य केल्याने राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी सह महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत. आज विधीमंडळात शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय वडेटटीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ‘राज्यपाल हटाव’ ची मोहीम हाती घेतली. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
Related Video
LPG gas cylinder : सर्वसामान्यांना सरकारचा सर्वात मोठा झटका, एलपीजी गॅस सिलिंडरसंदर्भात सरकारचा अत्यंत मोठा निर्णय
मालेगाव अल्पवयीन प्रसूती प्रकरणात धक्कादायक माहिती, तो डॉक्टर तर...
जेवणासाठी गेला, अटल सेतूवर कार उभी केली अन्...तीन तासापासून शोधमोहिम..
EPFO: विशेष प्रकरणात पीएफ पू्र्णपणे काढता येतो, कसं काय ते समजून घ्या
अजित पवार मेला म्हणणाऱ्या नगरसेवकाची पहिली प्रतिक्रिया आली समोर...
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
निफाड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार
बीडमध्ये काही भागात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात
परभणी -कृषी विद्यापीठ परिसरात सुगंधी सुपारीचा साठा रस्त्यावर फेकला
रत्नागिरीमधील पंढरी गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट
नाशिक येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; कांदा चाळीचे पत्रे उडाले, दोडक्याची बाग भुईसपाट