मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रण अपुरी पडत आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी महत्त्वाचे असणारे रेमेडेसिव्हीर या इंजेक्शनचा तुटवडा राज्यातील अनेक शहरांत निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये तर ही परिस्थिती जास्तच गंभीर आहे. याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट….