
Maharashtra Band | राजकारणातली माणुसकी केंद्र सरकारने संपवली, सुप्रिया सुळेंचा घणाघात
शेतकऱ्यांवर क्रूर अन्याय होताना दिसतोय. त्यांच्या समर्थनार्थ आजचा महाराष्ट्र बंद होतोय. राजकारणात माणुसकी जिवंत होती. मात्र आता केंद्रात असलेल्या सरकारने ती माणूसकी संपवून टाकली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय
शेतकऱ्यांवर क्रूर अन्याय होताना दिसतोय. त्यांच्या समर्थनार्थ आजचा महाराष्ट्र बंद होतोय. राजकारणात माणुसकी जिवंत होती. मात्र आता केंद्रात असलेल्या सरकारने ती माणूसकी संपवून टाकली आहे. ज्या शेतकऱ्यांचा खून या सरकारमधील एका मंत्रीपुत्राने केलाय. आजही तो व्हिडीओ पाहताना अंगावर शहारे येतात. इतका क्रूर तो व्हिडीओ आहे. पण तरी देखील भाजपतील लोक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ असलेल्या महाराष्ट्र बंदला समर्थन देत नाहीत. किंबहुना विरोध करतायत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्वप्नात सारखं येतंय नवीन घर, काय होतो याचा अर्थ? जाणून घ्या
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
मला ते व्यसन लागलं होतं... OpenAI च्या CEO ची धक्कादायक कबुली;
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
नितीन गडकरींचा मोठा विजय, E 20 इंधनाबाबत पोस्ट कराल तर...
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
बीडच्या परळीत 15 दिवसानंतर तुफान पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
नंदुरबार जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस; उर्वरित 1 लाख 7 हजार हेक्टरवर पेरण्यांना वेग
गोंदियातील शेतात आढळले बिबट्याचे दोन पिल्लू
भोर, बळीराजा शेतात चिखलणी करून भात लावणीच्या कामात व्यस्त
सातारा : तडवळेत अनोखा बेंदूर; बैलांवर साकारलं 'जंतर-मंतरवरील आंदोलन'