
Ulhas Bapat : ‘मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक, सरकार राज्यपालांना विनंती करू शकतं’
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक असतो, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. राज्यपालांकडून यावर काहीही उत्तर आलेलं नाही, यावर त्यांनी ही माहिती दिली.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. राज्यपालांकडून यावर काहीही उत्तर आलेलं नाही. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक असतो, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी म्हटलंय. राज्यपालांची भूमिका कायम सरकारशी सुसंगत असायला हवी, असंंही त्यांनी सांगितलं आहे.
Related Video
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
भाजपा, काँग्रेसचा प्रवक्ता व्हायचंय? शिक्षणाची अट काय?
उंच, दणकट आणि... अनाया बांगरचा ड्रीम पार्टनरबाबतचा पहिल्यांदाच खुलासा
7, 8, 9, 10, 11 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, 13 राज्य संकटात, मोठा धोका..
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
वेळापूर येथे शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा अनोखा उपक्रम
मान्सूनपूर्व पावसामुळे परळी बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य
पिंपरी-चिंचवडमध्ये फाटलेल्या होर्डिंग्जमुळे अपघाताचा धोका; मान्सूनपूर्व वाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता
सातारा जिल्ह्यातील कुकुडवाड परिसरात पावसाची जोरदार हजेरी
रानटी हत्तीच्या कळपाची ताडोबा जवळ एन्ट्री, प्रशासनाची चिंता वाढली