
भगतसिंग कोश्यारींमुळे आमच्या राज्याचं नाव बदनाम!; उत्तराखंडच्या नेत्याचा थेट आरोप
भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून पायउतार झालेत. त्यानंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
देहरादून : भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून पायउतार झालेत. त्यानंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भगतसिंग कोश्यारींमुळे उत्तराखंडचं नाव बदनाम झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. “आमचा भाजपच्या नेत्यांना सवाल आहे की, दोन राज्यपालांचा कार्यकाल पुर्ण झालेला नसतानाही त्यांना पदमुक्त का केलं गेलं? भगत सिंह कोश्यारी आणि रमेश कोठारी यांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांन पदमुक्त का केलं? यामुळे उत्तराखंडचं नाव बदनाम झालं”, असं रावत म्हणालेत. भगतसिंह कोश्यारी त्यांच्या चुकीच्या वक्तव्यांमुळे भाजपसाठी ओझं बनले होते. म्हणून त्यांना पदावरून हटवण्यात आलं, असंही रावत म्हणाले.
Published on: Feb 22, 2023 7:45 AM
Related Video
धुरंधरच्या यशानंतर तो बदलला..; म्हणताच राकेश बेदींचं सडेतोड उत्तर
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले..
PM मोदींच्या व्हायरल 'मेलोडी' मोमेंटवर पार्लेची पहिली प्रतिक्रिया
आमच्या आईला मारलं, तुमच्या आईवर का बोलू नये?; मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
सोलापुरात पावसाची एन्ट्री, प्रचंड उकाड्यानंतर हलक्या सरी बरसल्या
मुंबईकरांना मनस्ताप, ॲक्वा मेट्रोची वाहतूक विस्कळीत, गाड्या 8-10 मिनिटे उशिराने
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही