
दोन महिन्यात 700 निर्णय, शेतकरी, कामगारांवर फोकस; मुख्यमंत्री आणखी काय म्हणाले?
शिक्षण, हेल्थ, पर्यावरण, कृषी यावर आम्ही फोकस करत आहोत. त्यामुळे आमच्या सरकारला तुमची गरज पडेल. तुमच्या सहकार्याची गरज पडेल. तुमचं सहकार्य असंच राहावं.
मुंबई: आमचं सरकार येऊन फक्त दोन महिने झाले आहेत. या दोन महिन्यात आम्ही 700 निर्णय घेतले आहेत. हे सांगताना मला आनंद होतोय. त्यात समाजातील प्रत्येक वर्गाला सामील केलं आहे. शेतकरी (farmer), कामगार आदी वर्गाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शिक्षण, हेल्थ (health), पर्यावरण, कृषी यावर आम्ही फोकस करत आहोत. त्यामुळे आमच्या सरकारला तुमची गरज पडेल. तुमच्या सहकार्याची गरज पडेल. तुमचं सहकार्य असंच राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknatth shinde) यांनी केलं. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
Published on: Sep 16, 2022 1:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! जगात नव्या युद्धाला सुरुवात, दोन बलाढ्य देश मैदानात, थेट..
बाथरूममध्ये 'ही' एक वस्तू ठेवल्याने तुमची आर्थिक स्थिती होईल मजबूत
तुमच्याही घरी रोज भांडणं होतेय? 'या' सोप्या वास्तु टिप्सचा करा अवलंब
काहीच फरक पडला नसता...! बुमराहची कसोटी मालिकेतील निवड अश्विनला खटकली
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
गोदावरी धामच्या मठाधिपतींनी घेतली फडणवीसांची भेट
गुरूपोर्णिमा उत्सावानिमित्ताने साईचरणी सुवर्णहार
पिंपरी चिंचवड शहरात गाईची चोरी, धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
शिर्डीत गुरूपोर्णिमेचा उत्साह, मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
शिर्डीत गुरूपोर्णिमेला भक्तांची अलोट गर्दी; रक्तदानातून व्यक्त झाली गुरूभक्ती