AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी ही माणुसकी, जे सरकार करु शकले नाही ते साखर कारखानदाराने करुन दाखविले..!

सरकारच्या योजना ह्या केवळ घोषणांपर्यंतच मर्यादीत राहतात. प्रत्येक विभागाची हीच अवस्था आहे. आता ऊस कामगारांच्या कल्याणासाठी ऑगस्ट महिन्यातच सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा याकरिता ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या कामगारांचा विकास तर सोडाच पण अद्यापपर्यंत साधे ओळखपत्राचे वाटप करण्यात आलेले नाही. दुसरीकडे अवकाळी ऊसतोड कामगारांचा संसार उघड्यावर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 5 हजार ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने केले जात आहे.

अशी ही माणुसकी, जे सरकार करु शकले नाही ते साखर कारखानदाराने करुन दाखविले..!
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 04, 2021 | 9:45 AM
Share

कराड : सरकारच्या योजना ह्या केवळ घोषणांपर्यंतच मर्यादीत राहतात. प्रत्येक विभागाची हीच अवस्था आहे. आता (Sugarcane workers) ऊस कामगारांच्या कल्याणासाठी ऑगस्ट महिन्यातच (state government) सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा याकरिता ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या कामगारांचा विकास तर सोडाच पण अद्यापपर्यंत साधे ओळखपत्राचे वाटप करण्यात आलेले नाही. दुसरीकडे अवकाळी ऊसतोड कामगारांचा संसार उघड्यावर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 5 हजार ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने केले जात आहे. त्यामुळे घोषणांच्या पावसांमध्ये कामगारांची परवड होतेय याचे भान सरकारने ठेवणे गरजेचे आहे.

सरकारच्या घोषणांच्या पावसामध्ये ऊसतोड मजुरांचे हाल

सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांना एक डिजीटल ओळखपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडमध्येच केली होती. या माध्यमातून ऊसतोड कामगारांना महामंडळा अंतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना, आरोग्य विमा यासारख्या योजनांचा लाभ होणार आहे. मात्र, आता गाळप हंगाम मध्यावर आला असताना देखील कामगारांची नोंदच नसल्याने योजनेचा लाभ मिळणार कसा हा सवाल आहे. अहमदनगर जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक कामगार आहेत. पण एकाही कामगाराला ओळखपत्र हे मिळालेले नाही.

कारखान्याकडून कामगारांना मदतीचा हात

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची कशी लूट होते याबाबत आपण नेहमी सांगत असतो. पण कारखान्यांचाच एक भाग असलेल्या कृषा सहकारी साखर कारखान्याने अडचणीत असलेल्या ऊसतोड कामगारांसाठा मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या अवकाळी कामगार हे अडचणीत आहेत. शिवाय शेतशिवारात पाणी साचल्याने ऊसतोडणीही खंडीत आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना या कारखान्याकडून तब्बल 5 हजार कामगारांना मदत केली जात आहे.

अवकाळीमुळे कामगारांचे हाल

अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे मोठे हाल झाल आहेत. तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये पाणी साचले आहे तर पावसामुळे ऊसतोडणीही करता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात तर दोन दिवस कारखाने बंद ठेवण्याची नामुष्की ओढावलेली आहे. तर दुसरीकडे कारखाने बंद असल्याने कामगारांना कुटुंबियांचा उदरनिर्वाह करावा कसा असा प्रश्न उपस्थित होत असतनाच कारखान्याने घेतलेली मदतीची भूमिका अनेकांसाठी महत्वाची ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Smart Farmer: नांदेडच्या शेतकऱ्यांना कळाले योजनेचे महत्व, एका महिन्यात कोट्यावधींचा विजबिल भरणा, जाणून घ्या काय आहे योजना?

अवकाळी पावसात 2 हजार जनावरे दगावली, राज्य सरकारकडून पशूपालकांना मिळणार आर्थिक मदत

काय सांगता ? मजुरांच्या भूमिकेत अवतरले पोलीस ; 2 एकरातील कापूस वेचणी करुन बळीराजाला मदतीचा हात

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?