भारतातील सर्वात सुरक्षित कारचा अपघात, कारचा चक्काचूर, इंजिन थेट रस्त्यावर

दिल्ली जवळील नोएडा येथे एक भयानक अपघात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्या कारचा अपघात झाला त्या कारला भारतातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा प्राप्त आहे.

भारतातील सर्वात सुरक्षित कारचा अपघात, कारचा चक्काचूर, इंजिन थेट रस्त्यावर
Follow us
| Updated on: Dec 17, 2019 | 7:16 PM

नवी दिल्ली : दिल्ली जवळील नोएडा येथे एक भयानक अपघात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्या कारचा अपघात झाला त्या कारला भारतातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा प्राप्त आहे (Noida Car Accident). नोएडाच्या बॉटनिकल बागेजवळ टाटा नेक्सॉन (Tata Nexon Accident) ही कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर धडकली. या अपघातात कार चालक गंभीररित्या गखमी झाला आहे. मात्र, देशातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा असणाऱ्या टाटा नेक्सॉनचा इतका भयानक अपघात झाल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे (India’s Safest Car Tata Nexon).

टाटा नेक्सॉनचा बॉटनिकल बागेजवळ झालेला अपघात अतिशय भयंकर होता (India’s Safest Car Tata Nexon). ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचं चक्क गाडीच्या बाहेर आलं. ही गाडी चालवणाऱ्या चलकालाही मोठी गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सध्या जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, चालकाची स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.

या अपघाताचे फोटो पाहिल्यावर अपघाताची तीव्रता लक्षात येते. भरधाव वेगात असलेल्या या गाडीला चालक नियंत्रित करु न शकल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर गाडीचं इंजिन थेट रस्त्यावर आलं. थंडीच्या दिवसांमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये अशा प्रकारच्या अपघातांमध्ये वाढ होते.

या अपघातात टाटा नेक्सॉन ही गाडीचं मोठं नुकसान झालं. गाडीच्या काचाही फुटल्या. या गाडीला भारतातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा प्राप्त आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.