AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवुडचं ते सर्वात भारी गाणं, प्रदर्शित होताच अचानक वाढली छत्र्यांची मागणी, आजही तेवढंच ट्रेंडमध्ये!

Bollywood Song: बॉलिवूडमधील एक गाणे असे आहे ज्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या गाण्यानंतर बाजारातील छत्र्यांची विक्री वाढली होती.

| Updated on: Jun 15, 2026 | 4:11 PM
Share
बॉलिवूडमधील गाणी ही कायमच चर्चेत राहात. काही गाणी प्रदर्शित होऊन कित्येक वर्ष उलटली आहेत. तरी देखील आज अनेकजण ती गाणी तितक्याच आवडीने ऐकतात. पण बॉलिवूडमधील अशी पण काही गाणी आहेत ज्यांनी तेव्हा प्रचंड छाप सोडली होती. एक गाणे तर असे आहे जे प्रदर्शित झाल्यानंतर छत्र्यांची विक्री वाढली होती. आता हे गाणे कोणते जाणून घ्या..

बॉलिवूडमधील गाणी ही कायमच चर्चेत राहात. काही गाणी प्रदर्शित होऊन कित्येक वर्ष उलटली आहेत. तरी देखील आज अनेकजण ती गाणी तितक्याच आवडीने ऐकतात. पण बॉलिवूडमधील अशी पण काही गाणी आहेत ज्यांनी तेव्हा प्रचंड छाप सोडली होती. एक गाणे तर असे आहे जे प्रदर्शित झाल्यानंतर छत्र्यांची विक्री वाढली होती. आता हे गाणे कोणते जाणून घ्या..

1 / 5
साल १९५५ मध्ये राज कपूर यांचा ‘श्री ४२०’ सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सिनेमामध्ये राज कपूर यांच्यासोबत नरगिस मुख्य भूमिकेत होत्या. सिनेमामधील गाणे ‘प्यार हुआ इकरार हुआ’ आजही लोकांच्या ओठांवर आहे.

साल १९५५ मध्ये राज कपूर यांचा ‘श्री ४२०’ सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सिनेमामध्ये राज कपूर यांच्यासोबत नरगिस मुख्य भूमिकेत होत्या. सिनेमामधील गाणे ‘प्यार हुआ इकरार हुआ’ आजही लोकांच्या ओठांवर आहे.

2 / 5
हे गाणे ऐकायला जितके मधुर आहे, तितकेच ते पाहायलाही सुंदर आहे. विशेषतः पावसाळ्यात हे गाणे सर्वजण गुणगुणवतात. खरं तर, हे संपूर्ण गाणे पावसात शूट करण्यात आले आहे. त्यामुळे गाण्यात काम करणारे कलाकार आणि क्रू मेंबर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

हे गाणे ऐकायला जितके मधुर आहे, तितकेच ते पाहायलाही सुंदर आहे. विशेषतः पावसाळ्यात हे गाणे सर्वजण गुणगुणवतात. खरं तर, हे संपूर्ण गाणे पावसात शूट करण्यात आले आहे. त्यामुळे गाण्यात काम करणारे कलाकार आणि क्रू मेंबर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

3 / 5
‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्याचे शूटिंग राज कपूर यांच्या आरके स्टुडिओमध्ये झाले होते. राज कपूर हे गाणे सिनेमामधून काढून टाकण्याच्या विचारात होते. त्यांना वाटले की, हे गाणे सिनेमाची गती मंद करेल. पण कंपोझर शंकर-जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र यांनी हे गाणे सिनेमासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर गाणे पुन्हा सिनेमामध्ये समाविष्ट करण्यात आले. गाण्यात छत्रीखाली रोमान्स करणारा सीन एकाच शॉटमध्ये शूट करण्यात आला होता. ते त्या काळच्या सिनेमासाठी मोठी गोष्ट होती. यामुळे रिलीज होण्यापूर्वीच इंडस्ट्रीत या गाण्याची चर्चा सुरू झाली होती.

‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्याचे शूटिंग राज कपूर यांच्या आरके स्टुडिओमध्ये झाले होते. राज कपूर हे गाणे सिनेमामधून काढून टाकण्याच्या विचारात होते. त्यांना वाटले की, हे गाणे सिनेमाची गती मंद करेल. पण कंपोझर शंकर-जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र यांनी हे गाणे सिनेमासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर गाणे पुन्हा सिनेमामध्ये समाविष्ट करण्यात आले. गाण्यात छत्रीखाली रोमान्स करणारा सीन एकाच शॉटमध्ये शूट करण्यात आला होता. ते त्या काळच्या सिनेमासाठी मोठी गोष्ट होती. यामुळे रिलीज होण्यापूर्वीच इंडस्ट्रीत या गाण्याची चर्चा सुरू झाली होती.

4 / 5
सिनेमा रिलीज झाल्यानंतर या गाण्यामुळे बाजारात छत्र्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. गाण्याच्या प्रभावामुळे छत्रीखाली रोमान्स करणे त्या काळी ट्रेंड बनला. या गाण्यातील काही सीन नंतर अनेक सिनेमामध्ये रीक्रिएट करण्यात आले. आजही सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स या गाण्यावर भरपूर रील्स बनवत आहेत आणि छत्रीवाला सीन रीक्रिएट करत आहेत.

सिनेमा रिलीज झाल्यानंतर या गाण्यामुळे बाजारात छत्र्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. गाण्याच्या प्रभावामुळे छत्रीखाली रोमान्स करणे त्या काळी ट्रेंड बनला. या गाण्यातील काही सीन नंतर अनेक सिनेमामध्ये रीक्रिएट करण्यात आले. आजही सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स या गाण्यावर भरपूर रील्स बनवत आहेत आणि छत्रीवाला सीन रीक्रिएट करत आहेत.

5 / 5
Follow Us
पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला....
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट...
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत