AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसात किती साखर खावी? लगेच तपासा योग्य मर्यादा काय?

या लेखात आपण दररोजच्या आहारात किती साखर जात आहे यावर प्रकाश टाकतो. जास्त साखरेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि त्वचेवरील समस्या येऊ शकतात हे स्पष्ट केले आहे.

| Updated on: Jul 18, 2025 | 8:23 PM
Share
आपल्यापैकी अनेकांचा दिवस हा सकाळी चहा-कॉफी प्यायल्याशिवाय उजाडत नाही. तर काहींना जेवण झाल्यानंतर लगेचच मिठाई किंवा चॉकलेट खाण्याची सवय असते. काहीजण तर संध्याकाळी थंडगार सरबत किंवा कोल्ड्रिंक पित असतात.

आपल्यापैकी अनेकांचा दिवस हा सकाळी चहा-कॉफी प्यायल्याशिवाय उजाडत नाही. तर काहींना जेवण झाल्यानंतर लगेचच मिठाई किंवा चॉकलेट खाण्याची सवय असते. काहीजण तर संध्याकाळी थंडगार सरबत किंवा कोल्ड्रिंक पित असतात.

1 / 10
पण तुम्हाला माहितीये का, यामुळे तुमच्या दिवसातून किती साखर आपल्या पोटात जाते, याचा अंदाज आपल्यालाही नसतो. गोड खाल्ल्याने आपले मन नक्कीच आनंदी होतं, पण हीच गोडी हळूहळू आपल्या शरीरासाठी घातक ठरु शकते.

पण तुम्हाला माहितीये का, यामुळे तुमच्या दिवसातून किती साखर आपल्या पोटात जाते, याचा अंदाज आपल्यालाही नसतो. गोड खाल्ल्याने आपले मन नक्कीच आनंदी होतं, पण हीच गोडी हळूहळू आपल्या शरीरासाठी घातक ठरु शकते.

2 / 10
गरजेपेक्षा जास्त साखर खाल्ल्याने फक्त लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाचे आजारच होत नाहीत, तर त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊन तुम्ही वेळेआधीच म्हातारे दिसू लागतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात साखर खाणे गरजेचे असते.

गरजेपेक्षा जास्त साखर खाल्ल्याने फक्त लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाचे आजारच होत नाहीत, तर त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊन तुम्ही वेळेआधीच म्हातारे दिसू लागतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात साखर खाणे गरजेचे असते.

3 / 10
आपण योग्य प्रमाणात साखर खाल्ली तर आपले आरोग्यासाठी सुरक्षित राहते. तसेच जास्त साखर खाल्ल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

आपण योग्य प्रमाणात साखर खाल्ली तर आपले आरोग्यासाठी सुरक्षित राहते. तसेच जास्त साखर खाल्ल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

4 / 10
मोठ्या माणसांनी दररोज जास्तीत जास्त २५ ग्रॅम म्हणजे साधारण ६ चमचे साखर खाल्ली पाहिजे. यात चहा, कॉफी, चॉकलेट, कोल्ड्रिंक्स, मिठाई यांसारख्या अनेक पदार्थांच्या साखरेचा समावेश असतो.

मोठ्या माणसांनी दररोज जास्तीत जास्त २५ ग्रॅम म्हणजे साधारण ६ चमचे साखर खाल्ली पाहिजे. यात चहा, कॉफी, चॉकलेट, कोल्ड्रिंक्स, मिठाई यांसारख्या अनेक पदार्थांच्या साखरेचा समावेश असतो.

5 / 10
तर लहान मुलांना दर दिवसातून फक्त ४ चमचे साखर द्यायला हवी. यामुळे त्यांचे दात किडण्याचे प्रमाण कमी होते. लहान मुलांना चॉकलेटऐवजी फळं खायला द्या, जेणेकरुन त्यात नैसर्गिकरित्या असलेली साखर त्यांच्या शरीराला मिळेल.

तर लहान मुलांना दर दिवसातून फक्त ४ चमचे साखर द्यायला हवी. यामुळे त्यांचे दात किडण्याचे प्रमाण कमी होते. लहान मुलांना चॉकलेटऐवजी फळं खायला द्या, जेणेकरुन त्यात नैसर्गिकरित्या असलेली साखर त्यांच्या शरीराला मिळेल.

6 / 10
जर तुम्ही जास्त साखर खात असाल तर तुमचे वजन झपाट्याने वाढते. साखरेतून तुम्हाला पोषण मिळत नाही. तसेच जर तुम्ही सतत साखर खात असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे परिणामी स्वादुपिंडावर ताण येतो. ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका संभवतो.

जर तुम्ही जास्त साखर खात असाल तर तुमचे वजन झपाट्याने वाढते. साखरेतून तुम्हाला पोषण मिळत नाही. तसेच जर तुम्ही सतत साखर खात असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे परिणामी स्वादुपिंडावर ताण येतो. ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका संभवतो.

7 / 10
जास्त साखर खाल्ल्याने हृदयाचे आजार होतात. रक्तदाबही वाढतो. जास्त साखर आपल्या त्वचेतील कोलेजन प्रोटीनला नुकसान पोहोचते, ज्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात. यामुळे तुम्ही कमी वयातच थकलेले दिसू लागता. साखर जास्त प्रमाणात खाल्ल्याने दात किडणे किंवा दातांच्या इतर समस्या होऊ शकतात.

जास्त साखर खाल्ल्याने हृदयाचे आजार होतात. रक्तदाबही वाढतो. जास्त साखर आपल्या त्वचेतील कोलेजन प्रोटीनला नुकसान पोहोचते, ज्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात. यामुळे तुम्ही कमी वयातच थकलेले दिसू लागता. साखर जास्त प्रमाणात खाल्ल्याने दात किडणे किंवा दातांच्या इतर समस्या होऊ शकतात.

8 / 10
साखर पूर्णपणे सोडणे कठीण असले तरी, तिचे प्रमाण नियंत्रित करणे नक्कीच शक्य आहे. साखरेऐवजी गूळ, मध, खजूर यांसारख्या नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करा.
तसेच कोल्ड्रिंक्स, मिठाई, कुकीज आणि बेकरीतील वस्तू टाळा. यात मोठ्या प्रमाणात साखर असते.

साखर पूर्णपणे सोडणे कठीण असले तरी, तिचे प्रमाण नियंत्रित करणे नक्कीच शक्य आहे. साखरेऐवजी गूळ, मध, खजूर यांसारख्या नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करा. तसेच कोल्ड्रिंक्स, मिठाई, कुकीज आणि बेकरीतील वस्तू टाळा. यात मोठ्या प्रमाणात साखर असते.

9 / 10
कोणतीही पॅक केलेली वस्तू विकत घेताना त्यावरचे लेबल वाचायला विसरू नका. यात साखरचे प्रमाण चेक करा. नंतरच ते खा. ताजी फळे खा। कमी साखर असलेले आणि घरी बनवलेले ज्यूस प्या. जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते.

कोणतीही पॅक केलेली वस्तू विकत घेताना त्यावरचे लेबल वाचायला विसरू नका. यात साखरचे प्रमाण चेक करा. नंतरच ते खा. ताजी फळे खा। कमी साखर असलेले आणि घरी बनवलेले ज्यूस प्या. जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते.

10 / 10
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.