देशातील सर्वात मोठा समुद्रावरील सेतू इंजिनिअरींगची जादू, पाहा खास Photo

India Longest Sea Bridge Atal Setu in Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांना आज मोठी भेट देणार आहे. या भेटीमुळे मुंबई ते नवी मुंबई प्रवास फक्त २० मिनिटांत होणार आहे. मुंबईतील अटल सेतूचे मोदी लोकार्पण करणार आहेत. इंजिनिअरींगची जादू म्हणावी, असा हा प्रकल्प आहे. पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर २०१६ मध्ये या प्रकल्पाचे भूमीपूजन केले होते.

| Updated on: Jan 12, 2024 | 9:56 AM
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL ) म्हणजेच अटल सागरी सेतू २१.८ किलोमीटर लांब आहे. सहा लेनचा हा पूल १६.५ किलोमीटर समुद्रावर तर ५.५ किलोमीटर जमिनीवर आहे. देशातील सर्वात लांब असणारा या पुलाच्या निर्मितीसाठी १७ हजार ८४० कोटी रुपये खर्च आला आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL ) म्हणजेच अटल सागरी सेतू २१.८ किलोमीटर लांब आहे. सहा लेनचा हा पूल १६.५ किलोमीटर समुद्रावर तर ५.५ किलोमीटर जमिनीवर आहे. देशातील सर्वात लांब असणारा या पुलाच्या निर्मितीसाठी १७ हजार ८४० कोटी रुपये खर्च आला आहे.

1 / 5
अटल सेतूचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. हा सेतू करताना एफिल टॉवरपेक्षा १७ पट जास्त लोखंड वापरले गेले आहे. कोलकातामधील हावडा ब्रिजपेक्षा चार पट जास्त लोखंडचा वापर केला आहे. पुलाच्या निर्मितीसाठी जे सिमेंट क्रॉक्रेट लागले ते अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा सहा पट जास्त आहे.

अटल सेतूचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. हा सेतू करताना एफिल टॉवरपेक्षा १७ पट जास्त लोखंड वापरले गेले आहे. कोलकातामधील हावडा ब्रिजपेक्षा चार पट जास्त लोखंडचा वापर केला आहे. पुलाच्या निर्मितीसाठी जे सिमेंट क्रॉक्रेट लागले ते अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा सहा पट जास्त आहे.

2 / 5
अटल सेतू इतका मजबूत आहे की त्यावर भूकंप, समुद्रांच्या लाटा, वादळ याचाही कोणताही परिणाम होणार नाही. या सेतूची निर्मिती एपॉक्सी-स्ट्रँड्स असणाऱ्या विशेष मटेरियलने केली आहे. या मटेरियलचा वापर अणूउर्जा प्रकल्पाच्या रियाक्टरासाठी केला जातो.

अटल सेतू इतका मजबूत आहे की त्यावर भूकंप, समुद्रांच्या लाटा, वादळ याचाही कोणताही परिणाम होणार नाही. या सेतूची निर्मिती एपॉक्सी-स्ट्रँड्स असणाऱ्या विशेष मटेरियलने केली आहे. या मटेरियलचा वापर अणूउर्जा प्रकल्पाच्या रियाक्टरासाठी केला जातो.

3 / 5
मुंबईते शिवडी हे अंतर ५२ किलोमीटर आहे. परंतु या सागरी सेतूमुळे हे अंतर फक्त २१.८ किलोमीटरवर आले आहे. रोज ७० हजार वाहने या पुलावरुन जाणार आहे. पुलावरुन ताशी १०० किमी वेगाने वाहने धावणार आहेतच. यामुळे मुंबई ते नवी मुंबी हा दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार आहे.

मुंबईते शिवडी हे अंतर ५२ किलोमीटर आहे. परंतु या सागरी सेतूमुळे हे अंतर फक्त २१.८ किलोमीटरवर आले आहे. रोज ७० हजार वाहने या पुलावरुन जाणार आहे. पुलावरुन ताशी १०० किमी वेगाने वाहने धावणार आहेतच. यामुळे मुंबई ते नवी मुंबी हा दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार आहे.

4 / 5
अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. सुमारे ४०० कॅमेरे वाहनांवर नजर ठेवणार आहे. यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने काही सेकंदात कॅमेऱ्याच्या नजरेत कैद होणार आहे. या सागरी सेतूमुळे रायगडात माणूस अर्धा तासांत मुंबईत पोहोचणार आहे.

अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. सुमारे ४०० कॅमेरे वाहनांवर नजर ठेवणार आहे. यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने काही सेकंदात कॅमेऱ्याच्या नजरेत कैद होणार आहे. या सागरी सेतूमुळे रायगडात माणूस अर्धा तासांत मुंबईत पोहोचणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.