Navi Mumbai : नवी मुंबईचा पाणी प्रश्न पेटला, पाणी प्रश्नांवरून शेकापचं सिडको अधिकाऱ्यांसमोर हंडा घेराव आंदोलन
नवी मुंबईतील पाणी प्रश्न पेटला आहे. मागील काही महिन्यांपासून उलवे नोड परिसरात पाणी प्रश्न गंभीर झालाय.अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांना उलवेमधील नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त झालेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
4,4,4,4,6, दे दणादण, मोहम्मद सिराजची अफगाणिस्तान विरुद्ध फटकेबाजी
मतलबी लोक कसे ओळखायचे? या आहेत 5 सोप्या टिप्स
हे आहेत तुमच्या शरीराचे 8 बेस्ट डॉक्टर्स, कोणते ते पाहा..
कोणत्या पदार्थांनी होते लिव्हरचे मोठे नुकसान ?
किती सुंदर दिसतेय..., फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
ना तोडफोड, ना टांगणे, भन्नाट पोर्टेबल एसी घर करेल थंडा थंडा कूल..कूल
