Navi Mumbai : नवी मुंबईचा पाणी प्रश्न पेटला, पाणी प्रश्नांवरून शेकापचं सिडको अधिकाऱ्यांसमोर हंडा घेराव आंदोलन
नवी मुंबईतील पाणी प्रश्न पेटला आहे. मागील काही महिन्यांपासून उलवे नोड परिसरात पाणी प्रश्न गंभीर झालाय.अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांना उलवेमधील नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त झालेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
एका मुलाची आई पण सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, आता बोल्ड लुकने चर्चेत
वय झालं पण सुंदरता पीछा सोडत नाही, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
हाय बीपी असेल तर कोणते पदार्थ टाळावेत ?
जबरा फॅन, हार्दिकने विराटच्या चाहत्यांची मनं जिंकली, सूर्याने काय केलं?
रिस्क फ्री गुंतवणूक आणि दर 3 महिन्याला व्याज, पोस्टाची जबरदस्त स्किम
वापर झालेल्या ग्रीन टी बॅगचा असाही उपयोग होतो, 5 बेस्ट उपाय पाहा
