Navi Mumbai : नवी मुंबईचा पाणी प्रश्न पेटला, पाणी प्रश्नांवरून शेकापचं सिडको अधिकाऱ्यांसमोर हंडा घेराव आंदोलन
नवी मुंबईतील पाणी प्रश्न पेटला आहे. मागील काही महिन्यांपासून उलवे नोड परिसरात पाणी प्रश्न गंभीर झालाय.अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांना उलवेमधील नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त झालेत.
Non Stop LIVE Update
Most Read Stories