Navi Mumbai : नवी मुंबईचा पाणी प्रश्न पेटला, पाणी प्रश्नांवरून शेकापचं सिडको अधिकाऱ्यांसमोर हंडा घेराव आंदोलन
नवी मुंबईतील पाणी प्रश्न पेटला आहे. मागील काही महिन्यांपासून उलवे नोड परिसरात पाणी प्रश्न गंभीर झालाय.अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांना उलवेमधील नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त झालेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आयशा खानचा हिरव्या साडीत मराठमोळा अंदाज, सौंदर्य पाहून...
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
