Navi Mumbai : नवी मुंबईचा पाणी प्रश्न पेटला, पाणी प्रश्नांवरून शेकापचं सिडको अधिकाऱ्यांसमोर हंडा घेराव आंदोलन
नवी मुंबईतील पाणी प्रश्न पेटला आहे. मागील काही महिन्यांपासून उलवे नोड परिसरात पाणी प्रश्न गंभीर झालाय.अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांना उलवेमधील नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त झालेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
धोनीच म्हणजे सीएसके, यलो आर्मी थालाशिवाय अपूर्ण, पाहा आकडे
AC लावल्यावर कार अॅव्हरेज देत नाही? ही ट्रीक वापरुन पाहा
GK: सगळ्यात जास्त कोळसा कोणत्या देशाकडे?
येथे 38 टक्के स्वस्त मिळतोय फ्लिप फोन,पाहा किती किंमत
हाडांच्या मजबूतीसाठी कोणते ड्रायफ्रुट्स खावेत ?
439 रुपयात तब्बल 80 दिवसांचा प्लान, मिळतात वर हे बेनिफिट्स
