AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, अखेर तटकरेंची कबुली; दादानंतर विलिनीकरण का नाही? थेट सांगितलं

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याची स्पष्ट कबुली माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, अखेर तटकरेंची कबुली; दादानंतर विलिनीकरण का नाही? थेट सांगितलं
Sunil TatkareImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 01, 2026 | 11:07 AM
Share

राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलिनीकरणाबाबत प्रचंड चर्चा झाल्या. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याची स्पष्ट कबुली त्यांनी दिली आहे. ‘दादां’च्या निधनानंतर परिस्थिती कशी बदलली आणि विलिनीकरण का होऊ शकले नाही, यावरही त्यांनी थेट भाष्य केले आहे.

नेते म्हणून दादाच करत होते चर्चा

माध्यामांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनिकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. ही बाब मीही सांगितली. कोणत्याही बैठकीला मी उपस्थित नव्हतो. पण बैठकीचा तपशील दादांकडून मला सांगितला जात होता. निर्णयाच्या प्रक्रियेत आम्ही होतो. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी फार मोठा गौप्यस्फोट केलाय असा भाग नाही. दादा एकटेच याची चर्चा करत होते. ते नेते होते. ते पवारांसोबतच्या आमदारांना काय वाटत होते. ते चर्चेला उपस्थित असतील तर त्यात गैर काय? त्यामुळे तनपुरेंचा गौप्यस्फोट म्हणता येत नाही.”

दादानंतर विलिनीकरण का टळले?

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा मांडताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, दादांच्या निधनानंतर राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली. “दादा गेल्यावर परिस्थिती बदलली. दादा असताना होणारे विलिनीकरण आणि दादा गेल्यावर होणारे विलिनीकरण यात खूप मोठा फरक आहे,” असे सूचक विधान तटकरे यांनी केले. परिस्थितीतील याच बदलामुळे विलिनीकरणाचा निर्णय पुढे जाऊ शकला नाही आणि पुढच्या काळात वेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या, असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिले आहे. सुनील तटकरे यांच्या या स्पष्टीकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरच्या पडद्यामागच्या घडामोडींवर आणि विलिनीकरणाच्या अपूर्ण राहिलेल्या प्रयत्नांवर मोठा प्रकाश पडला आहे.

पुढे सुनील तटकरे पार्थ पवारांविषयी बोलताना म्हणाले, “अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार सक्रिय होणं हे महत्त्ववाचं होतं. ते सक्रिय झाले. संघटनेत काम करताना काही बाबत वेगवेगळी मते असू शकतात. ९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. पवारांसारखं प्रभावी नेतृत्व मिळालं. पक्षात सर्वानुमते निर्णय घेतले जायचे. विधान परिषदेचे उमेदवार निवडायचे असतील, राज्यसभेचे असतील किंवा संघटनात्मक बाबतीत पदाधिकारी निवड असेल तिच पद्धत दादांनी अवलंबली. २०२३ नंतर आम्ही एनडीएत सहभागी झाल्यावर तिच पद्धती आम्ही सुरू ठेवली.”

Follow Us
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
Nagesh Ashtikar Photo | थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
Hydrogen Train | भारतीय रेल्वेची ऐतिहासिक झेप! पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
Bhandara | भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं.

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं

Adinath Urmila Divorce : पहिल्या प्रेमाने जखम दिली तर…? घटस्फोटानंतर उर्मिलाने दिलेल्या ‘त्या’ लक्षवेधी उत्तराची सर्वत्र चर्चा.

Adinath Urmila Divorce : पहिल्या प्रेमाने जखम दिली तर…? घटस्फोटानंतर उर्मिलाने दिलेल्या ‘त्या’ लक्षवेधी उत्तराची सर्वत्र चर्चा

पाऊस न पडण्याचं सर्वात मोठं कारण आलं समोर, किनारपट्टी भागात ढगच… काय आहे नवी अपडेट?.

पाऊस न पडण्याचं सर्वात मोठं कारण आलं समोर, किनारपट्टी भागात ढगच… काय आहे नवी अपडेट?

विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला.

विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला