
Chhagan Bhujbal | ‘OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही’
सुप्रीम कोर्टात (Supreme court) काय झालं ते आज मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलं. कोणत्याही परिस्थिती ओबीसी आरक्षण (OBC Reservation) टाळून निवडणुका घेऊन नयेत हे मंत्रिमंडळानं ठरवलं आहे, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
सुप्रीम कोर्टात (Supreme court) काय झालं ते आज मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलं. कोणत्याही परिस्थिती ओबीसी आरक्षण (OBC Reservation) टाळून निवडणुका घेऊन नयेत हे मंत्रिमंडळानं ठरवलं आहे, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पूर्ण करता येतील. सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं हे वकिलांकडून जाणून घेऊन त्यावर मार्ग काढता येईल. प्रधान सचिवांना यासंबंधी सूचना देण्यात आलेल्या आहेत. जो मार्ग काढता येईल तो काढून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, असं ठरल्याचं भुजबळ म्हणाले. साधारणपणे एखादी बाजू आपल्या विरोधात गेली विरोधक बोलतात. दरम्यान, वकिलांशी चर्चा करून पुढील कामाची दिशा ठरवू, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. पर्याय बाहेर सांगण्याऐवजी तो आम्ही शोधत आहोत, असंही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.
कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन; नेमका प्लॅन काय?
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी…
IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक
Who is Rhiya Ahir : मुंबईच्या पोलिसांना रोखणारी ती धाडसी तरुणी कोण? नेमकं काय करते? फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित!
Related Video
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन
मुमताज यांचं 57 वर्षांपूर्वीचं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही तरुण...
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर