AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक मुलींच्या प्लेलिस्टमध्ये असतं हे गाणं, 35 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट, तुम्ही ऐकलं तर…

प्रत्येक मुलींच्या प्लेलिस्टमध्ये बघायला मिळत हे राजस्थानमधील 35 वर्षांपूर्वाचं गाणं. जे श्रीदेवीमुळे ठरलं सुपरहिट. आजही प्रचंड लोकप्रिय.

| Updated on: Jun 14, 2026 | 12:05 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही गाणी अशी असतात की ती केवळ चित्रपटगीत म्हणून मर्यादित राहत नाहीत तर संस्कृती, परंपरा आणि भावनांचे प्रतीक बनतात. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लम्हे’ या चित्रपटातील ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे त्यापैकीच एक मानले जाते.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही गाणी अशी असतात की ती केवळ चित्रपटगीत म्हणून मर्यादित राहत नाहीत तर संस्कृती, परंपरा आणि भावनांचे प्रतीक बनतात. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लम्हे’ या चित्रपटातील ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे त्यापैकीच एक मानले जाते.

1 / 5
तब्बल 35 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादरीकरणांमध्ये ते आजही आवर्जून ऐकायला मिळते. या गाण्यावर अभिनेत्री श्रीदेवी यांनी केलेला देखणा नृत्याविष्कार आणि त्यांची मोहक अदा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

तब्बल 35 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादरीकरणांमध्ये ते आजही आवर्जून ऐकायला मिळते. या गाण्यावर अभिनेत्री श्रीदेवी यांनी केलेला देखणा नृत्याविष्कार आणि त्यांची मोहक अदा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

2 / 5
विशेषतः तरुणींमध्ये हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. अनेकांना माहीत नसलेली बाब म्हणजे या गाण्याची मुळे राजस्थानच्या लोकसंस्कृतीत रुजलेली आहेत. राजस्थानातील बंजारा समाजाच्या लोकपरंपरा आणि लोकगीतांपासून प्रेरणा घेऊन या गाण्याची निर्मिती करण्यात आली होती.

विशेषतः तरुणींमध्ये हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. अनेकांना माहीत नसलेली बाब म्हणजे या गाण्याची मुळे राजस्थानच्या लोकसंस्कृतीत रुजलेली आहेत. राजस्थानातील बंजारा समाजाच्या लोकपरंपरा आणि लोकगीतांपासून प्रेरणा घेऊन या गाण्याची निर्मिती करण्यात आली होती.

3 / 5
पूर्वी रोजगारासाठी दूर गेलेल्या प्रियकरांच्या विरहात महिला आपल्या भावना लोकगीतांमधून व्यक्त करत असत. ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे त्याच विरह, प्रतीक्षा आणि प्रेमाच्या भावनांचे प्रतीक मानले जाते.

पूर्वी रोजगारासाठी दूर गेलेल्या प्रियकरांच्या विरहात महिला आपल्या भावना लोकगीतांमधून व्यक्त करत असत. ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे त्याच विरह, प्रतीक्षा आणि प्रेमाच्या भावनांचे प्रतीक मानले जाते.

4 / 5
आजही ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे केवळ एक सुपरहिट चित्रपटगीत नसून राजस्थानी संस्कृतीचा अभिमान आणि भारतीय संगीत वारशाचा अमूल्य ठेवा म्हणून ओळखले जाते.

आजही ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे केवळ एक सुपरहिट चित्रपटगीत नसून राजस्थानी संस्कृतीचा अभिमान आणि भारतीय संगीत वारशाचा अमूल्य ठेवा म्हणून ओळखले जाते.

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...
रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा