AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक

90 च्या दशकातील 6 मिनिट 9 सेकंदाचं प्रसिद्ध गाणं. जे लोकांना म्हणणे पडले होते भारी. जगभरात लोकांना करण्यात आली होती अटक. आजही प्रचंड सुपरहिट.

| Updated on: Apr 10, 2026 | 6:00 PM
Share
चित्रपटप्रेमींसाठी गाणी ही चित्रपटांचा आत्मा मानली जातात. अनेक वेळा गाणीच चित्रपटाची खरी ओळख बनतात. 90 च्या दशकात असच एक गाजलेलं गाणं होतं, ज्याने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले पण त्याच वेळी या गाण्यामुळे देशभरात वादही निर्माण झाला.

चित्रपटप्रेमींसाठी गाणी ही चित्रपटांचा आत्मा मानली जातात. अनेक वेळा गाणीच चित्रपटाची खरी ओळख बनतात. 90 च्या दशकात असच एक गाजलेलं गाणं होतं, ज्याने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले पण त्याच वेळी या गाण्यामुळे देशभरात वादही निर्माण झाला.

1 / 5
आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे Oye Oye. हे गाणं 'त्रिदेव' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील आहे. 1989 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं होतं.

आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे Oye Oye. हे गाणं 'त्रिदेव' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील आहे. 1989 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं होतं.

2 / 5
हे गाणं त्या काळात इतकं लोकप्रिय झालं होतं की रेडिओपासून ते गल्ल्यागल्ल्यांपर्यंत सर्वत्र त्याची धूम होती. चार्टबस्टरमध्येही हे गाणं नंबर 1 वर राहिलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय यांनी एका मुलाखतीत या गाण्याबाबत धक्कादायक खुलासा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, या गाण्यावर अधिकृत बंदी नव्हती, मात्र ते बदनाम झालं होतं.

हे गाणं त्या काळात इतकं लोकप्रिय झालं होतं की रेडिओपासून ते गल्ल्यागल्ल्यांपर्यंत सर्वत्र त्याची धूम होती. चार्टबस्टरमध्येही हे गाणं नंबर 1 वर राहिलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय यांनी एका मुलाखतीत या गाण्याबाबत धक्कादायक खुलासा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, या गाण्यावर अधिकृत बंदी नव्हती, मात्र ते बदनाम झालं होतं.

3 / 5
कारण असं की, देशातील काही लोकांनी या गाण्याचा वापर छेडछाड करताना करायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि छेडछाड प्रकरणांमध्ये अनेकांना अटक करण्यात आली. या कारणामुळे गाण्याबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार झाली.

कारण असं की, देशातील काही लोकांनी या गाण्याचा वापर छेडछाड करताना करायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि छेडछाड प्रकरणांमध्ये अनेकांना अटक करण्यात आली. या कारणामुळे गाण्याबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार झाली.

4 / 5
‘ओए ओए’ हे गाणं एकीकडे प्रचंड लोकप्रिय ठरलं, तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित वादांमुळे ते चर्चेत राहिलं. आजही हे गाणं ऐकलं की 90 च्या दशकाची आठवण ताजी होते पण त्यामागची ही वेगळी कहाणी अनेकांना माहीत नाही.

‘ओए ओए’ हे गाणं एकीकडे प्रचंड लोकप्रिय ठरलं, तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित वादांमुळे ते चर्चेत राहिलं. आजही हे गाणं ऐकलं की 90 च्या दशकाची आठवण ताजी होते पण त्यामागची ही वेगळी कहाणी अनेकांना माहीत नाही.

5 / 5
Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन