AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5000, 8000 की 10 हजार… जाणून घ्या तुम्हाला दररोज किती पावले चालण्याची गरज आहे?

आजकाल लोक किती चालातात. मॉर्निग वॉक तर करतातच, किती पावले चालतात याची नोंद ठेवण्याचा ट्रेंड आहे. किती पावलं चालणं गरजेचं आहे जाणून घ्या त्याबाबत.

| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 8:36 PM
Share
आजकाल लोक किती चालातात.  मॉर्निग वॉक तर करतातच, किती पावले चालतात याची नोंद ठेवण्याचा ट्रेंड आहे. कदाचित तुम्हीही ते करत असाल. अशा स्थितीत अनेकांना पायी चालावे लागेल असे उद्दिष्टही असते आणि बहुतेकांचे लक्ष्य 10,000 स्टेपसचे असते. पण, तुम्हाला माहिती आहे का, विज्ञानानुसार चालण्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि एखाद्या व्यक्तीने दररोज किती किलोमीटर चालले पाहिजे.

आजकाल लोक किती चालातात. मॉर्निग वॉक तर करतातच, किती पावले चालतात याची नोंद ठेवण्याचा ट्रेंड आहे. कदाचित तुम्हीही ते करत असाल. अशा स्थितीत अनेकांना पायी चालावे लागेल असे उद्दिष्टही असते आणि बहुतेकांचे लक्ष्य 10,000 स्टेपसचे असते. पण, तुम्हाला माहिती आहे का, विज्ञानानुसार चालण्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि एखाद्या व्यक्तीने दररोज किती किलोमीटर चालले पाहिजे.

1 / 5
DW ने दिलेल्या वृत्तानुसार, फिटनेस तज्ञांचे म्हणणे आहे की एखाद्या व्यक्तीने एका दिवसात 7500 पावले चालली पाहिजेत. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने दररोज 6 किलोमीटर चालले पाहिजे. त्याचे सातत्याने पालन केले तर माणूस संपूर्ण आयुष्यात दीड लाख किलोमीटरहून अधिक चालू शकतो

DW ने दिलेल्या वृत्तानुसार, फिटनेस तज्ञांचे म्हणणे आहे की एखाद्या व्यक्तीने एका दिवसात 7500 पावले चालली पाहिजेत. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने दररोज 6 किलोमीटर चालले पाहिजे. त्याचे सातत्याने पालन केले तर माणूस संपूर्ण आयुष्यात दीड लाख किलोमीटरहून अधिक चालू शकतो

2 / 5
पण, यासोबत असंही म्हटलं जातं की, जर कोणी एवढं चाललं तर काही वेळाने त्यांना टाच आणि गुडघेदुखीची तक्रार होऊ शकते. अशा परिस्थितीत 7500 पावले पुरेशी आहेत आणि तुम्ही जरी कमी पावले चालत असाल तरी हरकत नाही. चालणं तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

पण, यासोबत असंही म्हटलं जातं की, जर कोणी एवढं चाललं तर काही वेळाने त्यांना टाच आणि गुडघेदुखीची तक्रार होऊ शकते. अशा परिस्थितीत 7500 पावले पुरेशी आहेत आणि तुम्ही जरी कमी पावले चालत असाल तरी हरकत नाही. चालणं तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

3 / 5
10 हजारांची स्टेपसची गोष्ट कुठून आली? रिपोर्टनुसार, एका जपानी कंपनीने सर्वात जास्त स्टेप मोजण्याचे मशीन बनवले होते. या यंत्राला कंबरेला बांधावे लागते, जेणेकरून ती मशीन तुमच्या स्टेप्स मोजू शकेल. या मशीनचे नाव Manpo-Kei होते, म्हणजे 10 हजार पावले. तेव्हापासून 10 हजार पावले प्रत्यक्षात उतरली ट्र्रेंड सरू झाला म्हणता येईल.

10 हजारांची स्टेपसची गोष्ट कुठून आली? रिपोर्टनुसार, एका जपानी कंपनीने सर्वात जास्त स्टेप मोजण्याचे मशीन बनवले होते. या यंत्राला कंबरेला बांधावे लागते, जेणेकरून ती मशीन तुमच्या स्टेप्स मोजू शकेल. या मशीनचे नाव Manpo-Kei होते, म्हणजे 10 हजार पावले. तेव्हापासून 10 हजार पावले प्रत्यक्षात उतरली ट्र्रेंड सरू झाला म्हणता येईल.

4 / 5
 पण, 10 हजार स्टेप्स चालण्यामागे कोणतेही विशेष सायंटिफिक कारण नाही आणि कोणतेही रिसर्च झालेले नाही. ते फक्त कुठूनतरी सुरू आहे. यासोबतच अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, 7500 स्टेप्सहून अधिक चालण्याचा कोणताही फायदा होत नाही.

पण, 10 हजार स्टेप्स चालण्यामागे कोणतेही विशेष सायंटिफिक कारण नाही आणि कोणतेही रिसर्च झालेले नाही. ते फक्त कुठूनतरी सुरू आहे. यासोबतच अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, 7500 स्टेप्सहून अधिक चालण्याचा कोणताही फायदा होत नाही.

5 / 5
Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.