AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसातील मुमताजचं रोमँटिक गाणं, 57 वर्षांपासून प्रत्येकाचं आवडतं, आजही ऐकलं तरी दिवसभर गुनगुनतात लोक

4 मिनिट 47 सेकंदाचं पावसातील प्रचंड रोमँटिक गाण. ज्यामधील मुमताजच्या अदा पाहून वेडे झालेले लोक. 57 वर्षांनंतरही प्रत्येकाच्या ओठांवर आहे गाणं. अनेकदा ऐकतात लोक.

| Updated on: May 28, 2026 | 12:17 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील 60 चे दशक हे संगीताच्या सुवर्णकाळापैकी एक मानले जाते. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर ती चित्रपटांच्या कथेला भावनिक बळ देणारी ठरत होती. साधे शब्द, मधुर चाली आणि हृदयाला स्पर्श करणारे संगीत यामुळे त्या काळातील रोमँटिक गाणी लोकांच्या मनात कायमची घर करून गेली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील 60 चे दशक हे संगीताच्या सुवर्णकाळापैकी एक मानले जाते. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर ती चित्रपटांच्या कथेला भावनिक बळ देणारी ठरत होती. साधे शब्द, मधुर चाली आणि हृदयाला स्पर्श करणारे संगीत यामुळे त्या काळातील रोमँटिक गाणी लोकांच्या मनात कायमची घर करून गेली.

1 / 5
अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे 'छुप गए सारे नज़ारे'. हे गाणे 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटातील आहे. या गाण्याने त्या काळात रोमँटिक गाण्यांची नवी ओळख निर्माण केली होती. आजही हे गाणे संगीतप्रेमींमध्ये तितकेच लोकप्रिय आहे.

अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे 'छुप गए सारे नज़ारे'. हे गाणे 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटातील आहे. या गाण्याने त्या काळात रोमँटिक गाण्यांची नवी ओळख निर्माण केली होती. आजही हे गाणे संगीतप्रेमींमध्ये तितकेच लोकप्रिय आहे.

2 / 5
जुन्या काळातील गाण्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यातील साधेपणा. कोणताही मोठा गाजावाजा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक नसतानाही ही गाणी थेट श्रोत्यांच्या मनात उतरायची. “छुप गए सारे नजारे, क्या बात हो गई… तूने काजल लगाया, दिन में रात हो गई…” या ओळी आजही अनेकांच्या ओठांवर ऐकायला मिळतात.

जुन्या काळातील गाण्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यातील साधेपणा. कोणताही मोठा गाजावाजा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक नसतानाही ही गाणी थेट श्रोत्यांच्या मनात उतरायची. “छुप गए सारे नजारे, क्या बात हो गई… तूने काजल लगाया, दिन में रात हो गई…” या ओळी आजही अनेकांच्या ओठांवर ऐकायला मिळतात.

3 / 5
या गाण्यातील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे राजेश खन्ना आणि मुमताज यांची अप्रतिम केमिस्ट्री. पावसात चित्रित केलेल्या या रोमँटिक दृश्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्या काळात हे गाणे प्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले.

या गाण्यातील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे राजेश खन्ना आणि मुमताज यांची अप्रतिम केमिस्ट्री. पावसात चित्रित केलेल्या या रोमँटिक दृश्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्या काळात हे गाणे प्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले.

4 / 5
विशेष म्हणजे, अनेक दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही विविध म्युझिक शो, स्टेज कार्यक्रम आणि रिअॅलिटी शोमध्ये हे गाणे आवर्जून सादर केले जाते. सोशल मीडियावरदेखील या गाण्याचे छोटे क्लिप्स, रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

विशेष म्हणजे, अनेक दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही विविध म्युझिक शो, स्टेज कार्यक्रम आणि रिअॅलिटी शोमध्ये हे गाणे आवर्जून सादर केले जाते. सोशल मीडियावरदेखील या गाण्याचे छोटे क्लिप्स, रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

5 / 5
Follow Us
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल..
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल...
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?.
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच...
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच....
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे.
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ.
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत...
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत....
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार.
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही....
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही.....
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला...
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला....
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....