AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2030 : 2030 फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये दिसू शकते भारताची टीम, टुर्नामेंटच्या फॉर्मेटमध्ये बदलाचे संकेत

FIFA World Cup 2030 : भारतात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. पण फुटबॉल चाहत्यांची संख्या सुद्धा कमी नाही. भारताच्या फुटबॉल टीमने सुद्धा फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळावं असं अनेकांना वाटतं. पण ते अजून शक्य झालेलं नाही. पण आता 2030 फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भारताची टीम खेळताना दिसू शकते.

| Updated on: Jul 13, 2026 | 2:59 PM
Share
फुटबॉल फॅन्ससाठी एक मोठी आणि आनंदाची  बातमी आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी संकेत दिलेत की, 2030 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमध्ये टीम्सची संख्या वाढवली जाऊ शकते. ही संख्या 64 केली जाऊ शकते. खरचं असा निर्णय झाला तर भारतासारख्या उदयोन्मुख संघांचं फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न साकार होण्याची शक्यता वाढेल.  (PHOTO CREDIT- PTI)

फुटबॉल फॅन्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी संकेत दिलेत की, 2030 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमध्ये टीम्सची संख्या वाढवली जाऊ शकते. ही संख्या 64 केली जाऊ शकते. खरचं असा निर्णय झाला तर भारतासारख्या उदयोन्मुख संघांचं फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न साकार होण्याची शक्यता वाढेल. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासावर नजर टाकली तर 1998 पासून 2022 पर्यंत या टुर्नामेंटमध्ये 32 टीम्स सहभागी व्हायच्या. पण अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये सुरु असलेल्या 2026 फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत 48 टीम्स खेळत आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासावर नजर टाकली तर 1998 पासून 2022 पर्यंत या टुर्नामेंटमध्ये 32 टीम्स सहभागी व्हायच्या. पण अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये सुरु असलेल्या 2026 फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत 48 टीम्स खेळत आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
फिफाचे अध्यक्ष इन्फेंटिनो यांच्यामते 48 टीम्स हे नव्या फॉर्मेटच यश आहे.  त्यांच्यामते यावेळी छोट्या टीम्सनी सुद्धा कमालीचं प्रदर्शन केलं. म्हणूनच फिफा आता छोट्या-मोठ्या टीम्सना संधी देण्यासाठी वर्ल्ड कपचा आकार अजून मोठा करण्याचा विचार करत आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफाचे अध्यक्ष इन्फेंटिनो यांच्यामते 48 टीम्स हे नव्या फॉर्मेटच यश आहे. त्यांच्यामते यावेळी छोट्या टीम्सनी सुद्धा कमालीचं प्रदर्शन केलं. म्हणूनच फिफा आता छोट्या-मोठ्या टीम्सना संधी देण्यासाठी वर्ल्ड कपचा आकार अजून मोठा करण्याचा विचार करत आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

3 / 5
भारतीय फुटबॉल फॅन्ससाठी ही बातमी बूस्टरसारखी आहे. ज्यावेळी वर्ल्ड कप मध्ये 32 टीम्स खेळायच्या, त्यावेळी आशियामध्ये मर्यादीत जागा होत्या. त्यामुळे फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणं भारतासाठी जवळपास अशक्यच होतं. 2026 मध्ये 48 संघ झाले, त्यावेळी आशियाचा कोटा वाढला आणि अपेक्षा निर्माण झाल्या. आता 2030 मध्ये 64 टीम्स झाल्या तर आशियाई देशांचा क्वालिफिकेशन कोटा अजून वाढेल. (PHOTO CREDIT- GETTY)

भारतीय फुटबॉल फॅन्ससाठी ही बातमी बूस्टरसारखी आहे. ज्यावेळी वर्ल्ड कप मध्ये 32 टीम्स खेळायच्या, त्यावेळी आशियामध्ये मर्यादीत जागा होत्या. त्यामुळे फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणं भारतासाठी जवळपास अशक्यच होतं. 2026 मध्ये 48 संघ झाले, त्यावेळी आशियाचा कोटा वाढला आणि अपेक्षा निर्माण झाल्या. आता 2030 मध्ये 64 टीम्स झाल्या तर आशियाई देशांचा क्वालिफिकेशन कोटा अजून वाढेल. (PHOTO CREDIT- GETTY)

4 / 5
फीफा वर्ल्ड कप 2026 मध्ये (AFC) आशिया खंडातून रेकॉर्ड 9 टीम्सनी क्वालिफाय केलं. यात 8 टीम्स थेट आणि एका टीमने इंटरकॉन्टिनेंटल प्लेऑफच्या माध्यमातून स्थान मिळवलं. टीम्सची संख्या 64 झाली, तर आशियातून 10 ते 11 टीम क्वालिफाय होऊ शकतात. (PHOTO CREDIT- GETTY)

फीफा वर्ल्ड कप 2026 मध्ये (AFC) आशिया खंडातून रेकॉर्ड 9 टीम्सनी क्वालिफाय केलं. यात 8 टीम्स थेट आणि एका टीमने इंटरकॉन्टिनेंटल प्लेऑफच्या माध्यमातून स्थान मिळवलं. टीम्सची संख्या 64 झाली, तर आशियातून 10 ते 11 टीम क्वालिफाय होऊ शकतात. (PHOTO CREDIT- GETTY)

5 / 5
Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश