AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे लोक म्हणजे पृथ्वीवर ओझं, कुटुंबालाही देतात भयंकर त्रास; वाचा चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलं?

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार खालील वाईट गुण असणारे लोक आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत. त्यांचे कोणीही मित्रही होत नाहीत. तुमच्यात हे गुण असतील तर ते लगेच सोडून दिले पाहिजेत. हे गुण कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

| Updated on: May 18, 2026 | 11:50 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी समृद्ध जगण्यासाठी काय काय गरजेचं असतं, याविषयी सांगितलेलं आहे. त्यांचं राजकारण आणि अर्थशास्त्रातील ज्ञानही आजदेखील तेवढंच कामी येतं. त्यांनी चुकीची जीवनपद्धती जगणाऱ्या काही लोकांविषयी सांगितलेले आहे.

आचार्य चाणक्य यांनी समृद्ध जगण्यासाठी काय काय गरजेचं असतं, याविषयी सांगितलेलं आहे. त्यांचं राजकारण आणि अर्थशास्त्रातील ज्ञानही आजदेखील तेवढंच कामी येतं. त्यांनी चुकीची जीवनपद्धती जगणाऱ्या काही लोकांविषयी सांगितलेले आहे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार खालील वाईट गुण असणारे लोक आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत. त्यांचे कोणीही मित्रही होत नाहीत. तुमच्यात हे गुण असतील तर ते लगेच सोडून दिले पाहिजेत. हे गुण कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार खालील वाईट गुण असणारे लोक आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत. त्यांचे कोणीही मित्रही होत नाहीत. तुमच्यात हे गुण असतील तर ते लगेच सोडून दिले पाहिजेत. हे गुण कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

2 / 5
काही लोक खूप चुकीच्या पद्धतीने बोलतात. त्यांच्या बोलण्याचा सूर खूपच बोचरा असतो. तसेच समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचार न करता काही लोक बोलतात. या लोकांच्या वाट्याला कायम संकटच येते.

काही लोक खूप चुकीच्या पद्धतीने बोलतात. त्यांच्या बोलण्याचा सूर खूपच बोचरा असतो. तसेच समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचार न करता काही लोक बोलतात. या लोकांच्या वाट्याला कायम संकटच येते.

3 / 5
काही लोकांचे खूप वाईट मित्र असतात. व्यसण करणारे, चोरी करणे, मारझोड करणारे मित्र असतील तर संबंधित व्यक्तीचे भविष्यात काहीही होऊ शकत नाही. सोबतच अशा व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही त्रास होतो. त्यामुळे तुमची या लोकांसोबत मैत्री असेल तर तत्काळ काळजी घ्यायला हवी.

काही लोकांचे खूप वाईट मित्र असतात. व्यसण करणारे, चोरी करणे, मारझोड करणारे मित्र असतील तर संबंधित व्यक्तीचे भविष्यात काहीही होऊ शकत नाही. सोबतच अशा व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही त्रास होतो. त्यामुळे तुमची या लोकांसोबत मैत्री असेल तर तत्काळ काळजी घ्यायला हवी.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?