AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे लोक म्हणजे पृथ्वीवर ओझं, कुटुंबालाही देतात भयंकर त्रास; वाचा चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलं?

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार खालील वाईट गुण असणारे लोक आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत. त्यांचे कोणीही मित्रही होत नाहीत. तुमच्यात हे गुण असतील तर ते लगेच सोडून दिले पाहिजेत. हे गुण कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

| Updated on: May 18, 2026 | 11:50 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी समृद्ध जगण्यासाठी काय काय गरजेचं असतं, याविषयी सांगितलेलं आहे. त्यांचं राजकारण आणि अर्थशास्त्रातील ज्ञानही आजदेखील तेवढंच कामी येतं. त्यांनी चुकीची जीवनपद्धती जगणाऱ्या काही लोकांविषयी सांगितलेले आहे.

आचार्य चाणक्य यांनी समृद्ध जगण्यासाठी काय काय गरजेचं असतं, याविषयी सांगितलेलं आहे. त्यांचं राजकारण आणि अर्थशास्त्रातील ज्ञानही आजदेखील तेवढंच कामी येतं. त्यांनी चुकीची जीवनपद्धती जगणाऱ्या काही लोकांविषयी सांगितलेले आहे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार खालील वाईट गुण असणारे लोक आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत. त्यांचे कोणीही मित्रही होत नाहीत. तुमच्यात हे गुण असतील तर ते लगेच सोडून दिले पाहिजेत. हे गुण कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार खालील वाईट गुण असणारे लोक आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत. त्यांचे कोणीही मित्रही होत नाहीत. तुमच्यात हे गुण असतील तर ते लगेच सोडून दिले पाहिजेत. हे गुण कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

2 / 5
काही लोक खूप चुकीच्या पद्धतीने बोलतात. त्यांच्या बोलण्याचा सूर खूपच बोचरा असतो. तसेच समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचार न करता काही लोक बोलतात. या लोकांच्या वाट्याला कायम संकटच येते.

काही लोक खूप चुकीच्या पद्धतीने बोलतात. त्यांच्या बोलण्याचा सूर खूपच बोचरा असतो. तसेच समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचार न करता काही लोक बोलतात. या लोकांच्या वाट्याला कायम संकटच येते.

3 / 5
काही लोकांचे खूप वाईट मित्र असतात. व्यसण करणारे, चोरी करणे, मारझोड करणारे मित्र असतील तर संबंधित व्यक्तीचे भविष्यात काहीही होऊ शकत नाही. सोबतच अशा व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही त्रास होतो. त्यामुळे तुमची या लोकांसोबत मैत्री असेल तर तत्काळ काळजी घ्यायला हवी.

काही लोकांचे खूप वाईट मित्र असतात. व्यसण करणारे, चोरी करणे, मारझोड करणारे मित्र असतील तर संबंधित व्यक्तीचे भविष्यात काहीही होऊ शकत नाही. सोबतच अशा व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही त्रास होतो. त्यामुळे तुमची या लोकांसोबत मैत्री असेल तर तत्काळ काळजी घ्यायला हवी.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?