AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य यांचे 4 सल्ले पाळले तर सुखी जीवन जगाल, वाचा…

आचार्य चाणक्य यांनी काही मोलाचे आणि महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. यापैकी पहिला संदेश हा गुपित राखण्याबद्दल आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करू नका. तुमची कमजोरी आणि गुपिते शक्य तितकी स्वतःपुरती ठेवा, असे चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

| Updated on: Aug 18, 2026 | 10:54 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी काही मोलाचे आणि महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. यापैकी पहिला संदेश हा गुपित राखण्याबद्दल आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करू नका. तुमची कमजोरी आणि गुपिते शक्य तितकी स्वतःपुरती ठेवा. विश्वास ठेवताना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा. चुकीच्या व्यक्तीला सांगितलेले गुपित भविष्यात तुमच्याविरुद्ध वापरले जाऊ शकते, असा मोलाचा सल्ला चाणक्य देतात.

आचार्य चाणक्य यांनी काही मोलाचे आणि महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. यापैकी पहिला संदेश हा गुपित राखण्याबद्दल आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करू नका. तुमची कमजोरी आणि गुपिते शक्य तितकी स्वतःपुरती ठेवा. विश्वास ठेवताना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा. चुकीच्या व्यक्तीला सांगितलेले गुपित भविष्यात तुमच्याविरुद्ध वापरले जाऊ शकते, असा मोलाचा सल्ला चाणक्य देतात.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी संगत, मैत्री आणि त्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम याविषयीही मोलाचा संदेश दिलेला आहे.  माणसाच्या विचारांवर त्याच्या संगतीचा मोठा प्रभाव पडतो. चांगली संगत तुमच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देते. चुकीची संगत तुमच्या सवयी आणि विचार दोन्ही बदलू शकते. त्यामुळे मित्र आणि सहकारी निवडताना सावध राहा, असा मोलाचा सल्ला चाणक्य यांनी तरुणांना दिलेला आहे.

आचार्य चाणक्य यांनी संगत, मैत्री आणि त्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम याविषयीही मोलाचा संदेश दिलेला आहे. माणसाच्या विचारांवर त्याच्या संगतीचा मोठा प्रभाव पडतो. चांगली संगत तुमच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देते. चुकीची संगत तुमच्या सवयी आणि विचार दोन्ही बदलू शकते. त्यामुळे मित्र आणि सहकारी निवडताना सावध राहा, असा मोलाचा सल्ला चाणक्य यांनी तरुणांना दिलेला आहे.

2 / 5
गेलेली वेळ कोणत्याही परिस्थितीत परत मिळवता येत नाही, असे चाणक्य सांगतात. आजची महत्त्वाची कामे उद्यावर ढकलू नका. योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. संधी मिळाल्यावर तिचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्या. वेळेची किंमत ओळखणारा माणूस आयुष्यात इतरांपेक्षा पुढे जाऊ शकतो, असा संदेश आचार्य चाणक्य यांनी दिलेला आहे.

गेलेली वेळ कोणत्याही परिस्थितीत परत मिळवता येत नाही, असे चाणक्य सांगतात. आजची महत्त्वाची कामे उद्यावर ढकलू नका. योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. संधी मिळाल्यावर तिचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्या. वेळेची किंमत ओळखणारा माणूस आयुष्यात इतरांपेक्षा पुढे जाऊ शकतो, असा संदेश आचार्य चाणक्य यांनी दिलेला आहे.

3 / 5
चाणक्य नीतिमध्ये संकट काळात काय करावे याबाबतही मोलाचा संदेश देण्यात आलेला आहे. संकटाच्या काळात घाबरण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचा विचार करा. कठीण प्रसंगातच माणसाची खरी ताकद आणि बुद्धिमत्ता दिसून येते.  वाईट काळ कायमचा राहत नाही, पण त्यातून मिळालेला अनुभव महत्त्वाचा असतो. म्हणूनच संकटात घेतलेला संयमी निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. धैर्य, बुद्धी आणि संयम यांच्या जोरावर मोठ्या अडचणींवर मात करता येते, असे चाकण्य सांगतात.

चाणक्य नीतिमध्ये संकट काळात काय करावे याबाबतही मोलाचा संदेश देण्यात आलेला आहे. संकटाच्या काळात घाबरण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचा विचार करा. कठीण प्रसंगातच माणसाची खरी ताकद आणि बुद्धिमत्ता दिसून येते. वाईट काळ कायमचा राहत नाही, पण त्यातून मिळालेला अनुभव महत्त्वाचा असतो. म्हणूनच संकटात घेतलेला संयमी निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. धैर्य, बुद्धी आणि संयम यांच्या जोरावर मोठ्या अडचणींवर मात करता येते, असे चाकण्य सांगतात.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजुर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स