AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘म्याऊं’ म्हणून चिडवायचे, आईनेही मारले टोमणे; मराठी अभिनेत्रीसाठी सुंदर डोळेच ठरली मोठी समस्या

या सर्व गोष्टींचा अदितीच्या आत्मविश्वासावर खूप परिणाम झाला होता. कुठेही चालताना ती मान खाली घालूनच चालायची. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीने तिच्या किशोरवयातील कटू अनुभव सांगितले आहेत.

| Updated on: Jan 26, 2026 | 2:42 PM
Share
घारे डोळे असलेल्यांची अनेकदा खिल्ली उडवली जाते किंवा ते खूप चलाख असतात, अशीही टीका केली जाते. अनेक सेलिब्रिटींनाही असा अनुभव आला आहे. मराठमोळी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने नुकताच याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे.

घारे डोळे असलेल्यांची अनेकदा खिल्ली उडवली जाते किंवा ते खूप चलाख असतात, अशीही टीका केली जाते. अनेक सेलिब्रिटींनाही असा अनुभव आला आहे. मराठमोळी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने नुकताच याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे.

1 / 5
अदिती गोवित्रीकरने सांगितलं की तिला तिच्या डोळ्यांमुळे कॉलेजमध्ये बऱ्याच थट्टामस्करीला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर कॉलेजमध्ये नजर वर करून कधी चालू शकली नव्हती, असा खुलासा तिने केला. तेव्हा अदिती नुकतीच मुंबईला आली होती.

अदिती गोवित्रीकरने सांगितलं की तिला तिच्या डोळ्यांमुळे कॉलेजमध्ये बऱ्याच थट्टामस्करीला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर कॉलेजमध्ये नजर वर करून कधी चालू शकली नव्हती, असा खुलासा तिने केला. तेव्हा अदिती नुकतीच मुंबईला आली होती.

2 / 5
घारे डोळ्यांबद्दल न्यूनगंड बाळगल्याने अदिती बराच काळापर्यंत तणावाची शिकार झाली. तिला तिच्या दिसण्याबद्दल आत्मविश्वासच जाणवत नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

घारे डोळ्यांबद्दल न्यूनगंड बाळगल्याने अदिती बराच काळापर्यंत तणावाची शिकार झाली. तिला तिच्या दिसण्याबद्दल आत्मविश्वासच जाणवत नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

3 / 5
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली, "मला माझीच लाज वाटत होती. लहानपणी मी ईव्ह-टीझिंगची (इतकांची खिल्ली उडवणं) बरीच शिकार झाले होते. मी कॉलेजमध्ये चालत असली तरी मुलं 'म्याऊं' म्हणून चिडवायचे. कारण माझ्या डोळ्यांना कॅट-आइज म्हणजे मांजरीसारखे डोळे असल्याचं म्हटलं जायचं."

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली, "मला माझीच लाज वाटत होती. लहानपणी मी ईव्ह-टीझिंगची (इतकांची खिल्ली उडवणं) बरीच शिकार झाले होते. मी कॉलेजमध्ये चालत असली तरी मुलं 'म्याऊं' म्हणून चिडवायचे. कारण माझ्या डोळ्यांना कॅट-आइज म्हणजे मांजरीसारखे डोळे असल्याचं म्हटलं जायचं."

4 / 5
"खिल्ली उडवण्याच्या भीतीने मी नजर वर करून बघायचेसुद्धा नाही. मी माझ्या कुटुंबीयांसोबत कुठे गेली तरी हेच व्हायचं. त्यामुळे मी लोकांपासून दूरच राहायची. त्यावेळी मी खूप बारिकसुद्धा होते. त्यामुळे आई सतत म्हणायची की, वजन वाढव, तुझ्याशी लग्न कोण करणार", असं तिने पुढे सांगितलं.

"खिल्ली उडवण्याच्या भीतीने मी नजर वर करून बघायचेसुद्धा नाही. मी माझ्या कुटुंबीयांसोबत कुठे गेली तरी हेच व्हायचं. त्यामुळे मी लोकांपासून दूरच राहायची. त्यावेळी मी खूप बारिकसुद्धा होते. त्यामुळे आई सतत म्हणायची की, वजन वाढव, तुझ्याशी लग्न कोण करणार", असं तिने पुढे सांगितलं.

5 / 5
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.