AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात – जयंत पाटील

एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 22, 2023 | 1:51 PM
Share
वडाळा येथे पँथर स्व. मनोज भाई संसारे यांच्या शोकसभेस उपस्थित राहून जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

वडाळा येथे पँथर स्व. मनोज भाई संसारे यांच्या शोकसभेस उपस्थित राहून जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

1 / 5
मनोज भाई यांच्या निधनाने एक स्वाभिमानी नेता, दिलदार दोस्त, सर्वसामान्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याचं त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं.

मनोज भाई यांच्या निधनाने एक स्वाभिमानी नेता, दिलदार दोस्त, सर्वसामान्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याचं त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं.

2 / 5
राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात. त्या पीडित कुटुंबांच्या मागे खंबीरपणे उभे राहत. मनोज भाई संसारे यांनी आयुष्यभर त्यांचे गुरु भाई संगारे यांची तत्वे जपली.

राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात. त्या पीडित कुटुंबांच्या मागे खंबीरपणे उभे राहत. मनोज भाई संसारे यांनी आयुष्यभर त्यांचे गुरु भाई संगारे यांची तत्वे जपली.

3 / 5
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली स्वाभिमानी चळवळ राज्यभर घराघरात त्यांनी पोहचवली. एकेकाळी BEST मध्ये सुमारे साडेतीन हजार तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे काम संसारे यांनी केले. आंबेडकरी समाजातील कलावंतांनाही संसारे यांनी नेहमीच संधी दिली. मनोज संसारे यांनी तळागाळातील प्रत्येक माणसाची मदत केली म्हणूनच त्यांच्या अंत्यविधीला लाखोंचा जनसागर लोटला होता.

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली स्वाभिमानी चळवळ राज्यभर घराघरात त्यांनी पोहचवली. एकेकाळी BEST मध्ये सुमारे साडेतीन हजार तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे काम संसारे यांनी केले. आंबेडकरी समाजातील कलावंतांनाही संसारे यांनी नेहमीच संधी दिली. मनोज संसारे यांनी तळागाळातील प्रत्येक माणसाची मदत केली म्हणूनच त्यांच्या अंत्यविधीला लाखोंचा जनसागर लोटला होता.

4 / 5
एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

5 / 5
Follow Us
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप