AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात – जयंत पाटील

एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

| Updated on: May 22, 2023 | 1:51 PM
Share
वडाळा येथे पँथर स्व. मनोज भाई संसारे यांच्या शोकसभेस उपस्थित राहून जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

वडाळा येथे पँथर स्व. मनोज भाई संसारे यांच्या शोकसभेस उपस्थित राहून जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

1 / 5
मनोज भाई यांच्या निधनाने एक स्वाभिमानी नेता, दिलदार दोस्त, सर्वसामान्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याचं त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं.

मनोज भाई यांच्या निधनाने एक स्वाभिमानी नेता, दिलदार दोस्त, सर्वसामान्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याचं त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं.

2 / 5
राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात. त्या पीडित कुटुंबांच्या मागे खंबीरपणे उभे राहत. मनोज भाई संसारे यांनी आयुष्यभर त्यांचे गुरु भाई संगारे यांची तत्वे जपली.

राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात. त्या पीडित कुटुंबांच्या मागे खंबीरपणे उभे राहत. मनोज भाई संसारे यांनी आयुष्यभर त्यांचे गुरु भाई संगारे यांची तत्वे जपली.

3 / 5
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली स्वाभिमानी चळवळ राज्यभर घराघरात त्यांनी पोहचवली. एकेकाळी BEST मध्ये सुमारे साडेतीन हजार तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे काम संसारे यांनी केले. आंबेडकरी समाजातील कलावंतांनाही संसारे यांनी नेहमीच संधी दिली. मनोज संसारे यांनी तळागाळातील प्रत्येक माणसाची मदत केली म्हणूनच त्यांच्या अंत्यविधीला लाखोंचा जनसागर लोटला होता.

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली स्वाभिमानी चळवळ राज्यभर घराघरात त्यांनी पोहचवली. एकेकाळी BEST मध्ये सुमारे साडेतीन हजार तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे काम संसारे यांनी केले. आंबेडकरी समाजातील कलावंतांनाही संसारे यांनी नेहमीच संधी दिली. मनोज संसारे यांनी तळागाळातील प्रत्येक माणसाची मदत केली म्हणूनच त्यांच्या अंत्यविधीला लाखोंचा जनसागर लोटला होता.

4 / 5
एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.