AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात – जयंत पाटील

एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

| Updated on: May 22, 2023 | 1:51 PM
Share
वडाळा येथे पँथर स्व. मनोज भाई संसारे यांच्या शोकसभेस उपस्थित राहून जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

वडाळा येथे पँथर स्व. मनोज भाई संसारे यांच्या शोकसभेस उपस्थित राहून जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

1 / 5
मनोज भाई यांच्या निधनाने एक स्वाभिमानी नेता, दिलदार दोस्त, सर्वसामान्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याचं त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं.

मनोज भाई यांच्या निधनाने एक स्वाभिमानी नेता, दिलदार दोस्त, सर्वसामान्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याचं त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं.

2 / 5
राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात. त्या पीडित कुटुंबांच्या मागे खंबीरपणे उभे राहत. मनोज भाई संसारे यांनी आयुष्यभर त्यांचे गुरु भाई संगारे यांची तत्वे जपली.

राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात. त्या पीडित कुटुंबांच्या मागे खंबीरपणे उभे राहत. मनोज भाई संसारे यांनी आयुष्यभर त्यांचे गुरु भाई संगारे यांची तत्वे जपली.

3 / 5
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली स्वाभिमानी चळवळ राज्यभर घराघरात त्यांनी पोहचवली. एकेकाळी BEST मध्ये सुमारे साडेतीन हजार तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे काम संसारे यांनी केले. आंबेडकरी समाजातील कलावंतांनाही संसारे यांनी नेहमीच संधी दिली. मनोज संसारे यांनी तळागाळातील प्रत्येक माणसाची मदत केली म्हणूनच त्यांच्या अंत्यविधीला लाखोंचा जनसागर लोटला होता.

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली स्वाभिमानी चळवळ राज्यभर घराघरात त्यांनी पोहचवली. एकेकाळी BEST मध्ये सुमारे साडेतीन हजार तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे काम संसारे यांनी केले. आंबेडकरी समाजातील कलावंतांनाही संसारे यांनी नेहमीच संधी दिली. मनोज संसारे यांनी तळागाळातील प्रत्येक माणसाची मदत केली म्हणूनच त्यांच्या अंत्यविधीला लाखोंचा जनसागर लोटला होता.

4 / 5
एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.