AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा वेंगाच्या नव्या भविष्यवाणीने सगळेच थक्क, भाकित खरं ठरलं तर जग बदलून जाणार!

बाबा वेंगा यांची सर्वांनाच अचंबित करणारी नवी भविष्यवाणी समोर आली आहे. त्यांच्या या भविष्याणीची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

| Updated on: Jul 14, 2025 | 9:40 PM
Share
बाबा वेंगा आज जरी हयात नसल्या तरी त्यांनी जगात भविष्यात काय होणार, याचं अगोदरच भाकित केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या भविष्यवाणीला खूप महत्त्व आहे.

बाबा वेंगा आज जरी हयात नसल्या तरी त्यांनी जगात भविष्यात काय होणार, याचं अगोदरच भाकित केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या भविष्यवाणीला खूप महत्त्व आहे.

1 / 5
विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भाकि‍ताला जगभरात फार महत्त्व दिलं जातं.

विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भाकि‍ताला जगभरात फार महत्त्व दिलं जातं.

2 / 5
आता बाबा वेंगा यांची एक भविष्यवाणी समोर आली आहे. संपूर्ण जगाला ज्याची प्रतीक्षा होती, त्याचीच भविष्यवाणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे ही घटना नेमकी कधी घडणार याबाबतही त्यांनी सांगितले आहे.

आता बाबा वेंगा यांची एक भविष्यवाणी समोर आली आहे. संपूर्ण जगाला ज्याची प्रतीक्षा होती, त्याचीच भविष्यवाणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे ही घटना नेमकी कधी घडणार याबाबतही त्यांनी सांगितले आहे.

3 / 5
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार पृथ्वीवरच्या माणसांचा एलियन्सशी संपर्क होणार आहे. वेंगा यांच्या भाकितानुसार टाईम मशीच्या मदतीने 2288 साली हा संपर्क प्रस्थापित होईल. हे भाकित जर सत्यात उतरले तर संपूर्ण जग बदलून जाऊ शकते. कारण एलियन्सशी संपर्क झाला तर भविष्यात काहीही घडू शकते.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार पृथ्वीवरच्या माणसांचा एलियन्सशी संपर्क होणार आहे. वेंगा यांच्या भाकितानुसार टाईम मशीच्या मदतीने 2288 साली हा संपर्क प्रस्थापित होईल. हे भाकित जर सत्यात उतरले तर संपूर्ण जग बदलून जाऊ शकते. कारण एलियन्सशी संपर्क झाला तर भविष्यात काहीही घडू शकते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.