AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डीतील साई मंदिरातील फुल, हार, प्रसाद बंदी उठवली, का होती ही बंदी?

शिर्डी येथील साई मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी उठवण्यात आली आहे. यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मंदिरात हार, फुल नेताना बिलाची पावती दाखवावी लागणार आहे.

| Updated on: Jun 13, 2025 | 12:41 PM
Share
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई मंदिरात भाविकांना फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती. भारत- पाकिस्तान दरम्यान परिस्थिती सामान्य झाल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली आहे.

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई मंदिरात भाविकांना फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती. भारत- पाकिस्तान दरम्यान परिस्थिती सामान्य झाल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली आहे.

1 / 5
साई मंदिरातील फुल, हार, प्रसाद बंदी उठवल्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाविकांना आता पूर्वी प्रमाणे मंदिरात फुल, हार, प्रसाद नेता येत आहे. परंतु फुल, हार, प्रसाद नेताना प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणे बंधनकारक असणार आहे. बिलाची पावती नसणाऱ्यांसाठी बंदी कायम असणार आहे.

साई मंदिरातील फुल, हार, प्रसाद बंदी उठवल्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाविकांना आता पूर्वी प्रमाणे मंदिरात फुल, हार, प्रसाद नेता येत आहे. परंतु फुल, हार, प्रसाद नेताना प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणे बंधनकारक असणार आहे. बिलाची पावती नसणाऱ्यांसाठी बंदी कायम असणार आहे.

2 / 5
साई संस्थान क्रेडिट सोसायटीमार्फत फुल, हार, प्रसाद विक्री सुरू करण्यात आली आहे. भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी खाजगी फुल, प्रसाद विक्रेत्यांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे.

साई संस्थान क्रेडिट सोसायटीमार्फत फुल, हार, प्रसाद विक्री सुरू करण्यात आली आहे. भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी खाजगी फुल, प्रसाद विक्रेत्यांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे.

3 / 5
साई भक्तांना पूजेचे सामान मंदिरात नेता येणार आहे. परंतु त्यासाठीही पावती आवश्यक असणार आहे. खासगी दुकानदारांचे दर निश्चित नसल्यामुळे त्यांच्याकडून पावती मिळत नाही. यामुळे भाविकांना संस्थेच्या क्रेडिट सोसायटीमधूनच पावती घ्यावी लागणार आहे.

साई भक्तांना पूजेचे सामान मंदिरात नेता येणार आहे. परंतु त्यासाठीही पावती आवश्यक असणार आहे. खासगी दुकानदारांचे दर निश्चित नसल्यामुळे त्यांच्याकडून पावती मिळत नाही. यामुळे भाविकांना संस्थेच्या क्रेडिट सोसायटीमधूनच पावती घ्यावी लागणार आहे.

4 / 5
शिर्डीतील साई मंदिरात देशभरातून भाविक येत असतात. तिरुपती बालाजीनंतर हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या मंदिरात नेहमी व्हिव्हिआयपी व्यक्तीसुद्धा साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात.

शिर्डीतील साई मंदिरात देशभरातून भाविक येत असतात. तिरुपती बालाजीनंतर हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या मंदिरात नेहमी व्हिव्हिआयपी व्यक्तीसुद्धा साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.