AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : अजब गाव! इथे कधीच पडत नाही पाऊस, तरीही होते शेती

या जगात असे एक गाव आहे जिथे कधीच पाऊस पडत नाही. विशेष म्हणजे पाऊस पडत नसला तरीदेखील या गावातील लोक शेती करतात. येथील कॉफी खूपच प्रसिद्ध आहे.

| Updated on: Feb 10, 2026 | 9:55 PM
Share
पाऊस हा प्रत्येकालाच आवडतो. पाऊस आला की सगळी सृष्टी हिरवीगार व्हायला लागते. परंतु या जगात असे एक गाव आहे ज्या ठिकाणी कधीच पाऊस पडत नाही. इथले लोक पावाच्या थेबाला अक्षरश: तरसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

पाऊस हा प्रत्येकालाच आवडतो. पाऊस आला की सगळी सृष्टी हिरवीगार व्हायला लागते. परंतु या जगात असे एक गाव आहे ज्या ठिकाणी कधीच पाऊस पडत नाही. इथले लोक पावाच्या थेबाला अक्षरश: तरसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
येमेन देशात अल हुतैब नावाचे एक गाव आहे. या गावात कधीच पाऊस पडत नाही. विशेष म्हणजे वैज्ञानिक तसेच इतर अभ्यासकदेखील ही बाब समजताच आश्चर्यचकित होतात. या गावात पाऊस न पडण्यामागचं कारणही तसं खास आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

येमेन देशात अल हुतैब नावाचे एक गाव आहे. या गावात कधीच पाऊस पडत नाही. विशेष म्हणजे वैज्ञानिक तसेच इतर अभ्यासकदेखील ही बाब समजताच आश्चर्यचकित होतात. या गावात पाऊस न पडण्यामागचं कारणही तसं खास आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार अल हुतैब हे गाव समुद्रसपाटीपासून साधारण 3200 मीटर उंचीवर वसलेले आहे. सामान्यत: पाऊस पडण्यासाठी जमा होणारे ढग हे 1500 ते 2000 मीटर उंचवरच असतात. म्हणजेच पावसासाठी लागणारे ढग हे या गावाच्या खाली असतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मिळालेल्या माहितीनुसार अल हुतैब हे गाव समुद्रसपाटीपासून साधारण 3200 मीटर उंचीवर वसलेले आहे. सामान्यत: पाऊस पडण्यासाठी जमा होणारे ढग हे 1500 ते 2000 मीटर उंचवरच असतात. म्हणजेच पावसासाठी लागणारे ढग हे या गावाच्या खाली असतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
त्यामुळेच या गावात पाऊस पडत नाही. या गावातील लोक खाली पडत असलेला पाऊस आनंदाने पाहता. या गावात कधीही पाऊस होत नसल्याने तेथील तपामानही फार वेगळे असते. या गावात सकाळी सकाळी खूप हवा असते. सूर्य वर येताच तापमान खूप वाढते आणि गरमी होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

त्यामुळेच या गावात पाऊस पडत नाही. या गावातील लोक खाली पडत असलेला पाऊस आनंदाने पाहता. या गावात कधीही पाऊस होत नसल्याने तेथील तपामानही फार वेगळे असते. या गावात सकाळी सकाळी खूप हवा असते. सूर्य वर येताच तापमान खूप वाढते आणि गरमी होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
पाऊस नसला तरीदेखील या गावातील लोक शेती करतात. डोंगरावर हे लोक शेती करतात. पाणी साठवण्यासाठी येथील लोक जुन्या पद्धतीचा वापर करतात. या भागात येमेनी कॉफी खूप प्रसिद्ध आहे. येथील कॉफीचा स्वाद आणि सुगंध खूपच वेगळा असतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

पाऊस नसला तरीदेखील या गावातील लोक शेती करतात. डोंगरावर हे लोक शेती करतात. पाणी साठवण्यासाठी येथील लोक जुन्या पद्धतीचा वापर करतात. या भागात येमेनी कॉफी खूप प्रसिद्ध आहे. येथील कॉफीचा स्वाद आणि सुगंध खूपच वेगळा असतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.