AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रेयस अय्यरपेक्षा या भारतीय कर्णधारांचा टी20 क्रिकेटमध्ये वाईट रेकॉर्ड, सर्वाधिक सामने कोणी गमावले? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली गेली. पण त्याच्या नेतृत्वात आतापर्यंत पार पडलेल्या पाच सामन्यात एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात शंका उपस्थित केली जात आहे.

| Updated on: Jul 09, 2026 | 6:37 PM
Share
टी20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरवर चोहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका गमावल्यानंतर इंग्लंडमध्येही मालिका गमवण्याची भीती आहे. असं असताना त्याच्या बहिणीने त्याची पाठराखण केली आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, विराट-रोहित चांगले कर्णधार होते. पण त्यांनीही सामने गमावले आहेत. त्यामुळे कोणाच्या नेतृत्वात सर्वाधिक सामने गमवले गेले याची चर्चा सुरू झाली आहे. (फोटो-PTI)

टी20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरवर चोहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका गमावल्यानंतर इंग्लंडमध्येही मालिका गमवण्याची भीती आहे. असं असताना त्याच्या बहिणीने त्याची पाठराखण केली आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, विराट-रोहित चांगले कर्णधार होते. पण त्यांनीही सामने गमावले आहेत. त्यामुळे कोणाच्या नेतृत्वात सर्वाधिक सामने गमवले गेले याची चर्चा सुरू झाली आहे. (फोटो-PTI)

1 / 5
टी20 क्रिकेटमध्ये  सर्वाधिक सामने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात गमावले आहे. महेंद्रसिंह धोनीने देश, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 331 सामन्यात नेतृत्व केलं. यावेळी 134 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. 100हून अधिक टी20 सामने गमावणारा एकमेव भारतीय कर्णधार आहे. (फोटो-PTI)

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात गमावले आहे. महेंद्रसिंह धोनीने देश, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 331 सामन्यात नेतृत्व केलं. यावेळी 134 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. 100हून अधिक टी20 सामने गमावणारा एकमेव भारतीय कर्णधार आहे. (फोटो-PTI)

2 / 5
विराट कोहलीच्या नेतृत्वात टी20 क्रिकेटमध्ये 87 सामने गमावले आहेत. त्याने 193 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं होतं. विराट कोहलीने रोहित शर्माच्या तुलनेत कमी सामन्यात कर्णधारपद भूषवलं. पण त्यात सर्वाधिक सामने गमावले आहेत. (फोटो-PTI)

विराट कोहलीच्या नेतृत्वात टी20 क्रिकेटमध्ये 87 सामने गमावले आहेत. त्याने 193 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं होतं. विराट कोहलीने रोहित शर्माच्या तुलनेत कमी सामन्यात कर्णधारपद भूषवलं. पण त्यात सर्वाधिक सामने गमावले आहेत. (फोटो-PTI)

3 / 5
रोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत 225 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यात 82 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर गौतम गंभीरने 170 सामन्यात नेतृत्व केलं आणि त्यापैकी 71 सामने गमावले आहेत. (फोटो-PTI)

रोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत 225 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यात 82 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर गौतम गंभीरने 170 सामन्यात नेतृत्व केलं आणि त्यापैकी 71 सामने गमावले आहेत. (फोटो-PTI)

4 / 5
संजू सॅमसनने 105 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आणि त्यापैकी 49 सामने गमावले आहे. तर सध्या कर्णधारपदाची धुरा असलेल्या श्रेयस अय्यरने 119 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. त्यापैकी 47 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. (फोटो-PTI)

संजू सॅमसनने 105 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आणि त्यापैकी 49 सामने गमावले आहे. तर सध्या कर्णधारपदाची धुरा असलेल्या श्रेयस अय्यरने 119 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. त्यापैकी 47 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. (फोटो-PTI)

5 / 5
Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग

Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा...

Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा..