AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? वजन कमी करण्यासाठी कधी केळं खावं? जाणून घ्या योग्य पद्धत

केळी खाण्याची नेमकी योग्य वेळ कोणती? रिकाम्या पोटी, व्यायामापूर्वी की जेवणानंतर? केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि तज्ञांचा सल्ला जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

| Updated on: Jan 12, 2026 | 3:44 PM
Share
केळी हे एक असे फळ आहे जे वर्षभर उपलब्ध असते. केळं हे उर्जेचा उत्तम स्रोत मानले जाते. परंतु, केळी कधी खावीत याचे शास्त्र शुद्ध पद्धतीने पालन केल्यास त्याचे शरीराला दुप्पट फायदे मिळतात.

केळी हे एक असे फळ आहे जे वर्षभर उपलब्ध असते. केळं हे उर्जेचा उत्तम स्रोत मानले जाते. परंतु, केळी कधी खावीत याचे शास्त्र शुद्ध पद्धतीने पालन केल्यास त्याचे शरीराला दुप्पट फायदे मिळतात.

1 / 6
सकाळी उठल्यावर केळी खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी ६ आणि पोटॅशियम रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सकाळी केळी खाणे अत्यंत गुणकारी ठरते.

सकाळी उठल्यावर केळी खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी ६ आणि पोटॅशियम रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सकाळी केळी खाणे अत्यंत गुणकारी ठरते.

2 / 6
जिमला जाण्यापूर्वी किंवा व्यायाम करण्यापूर्वी १-२ केळी खाणे सर्वोत्तम मानले जाते. केळीमधील कार्बोहायड्रेट्स वर्कआउटसाठी आवश्यक ऊर्जा पुरवतात. तसेच पोटॅशियम स्नायूंमधील क्रॅम्प्स (cramps) येण्यापासून रोखते. तसेच स्नायू मजबूत करते.

जिमला जाण्यापूर्वी किंवा व्यायाम करण्यापूर्वी १-२ केळी खाणे सर्वोत्तम मानले जाते. केळीमधील कार्बोहायड्रेट्स वर्कआउटसाठी आवश्यक ऊर्जा पुरवतात. तसेच पोटॅशियम स्नायूंमधील क्रॅम्प्स (cramps) येण्यापासून रोखते. तसेच स्नायू मजबूत करते.

3 / 6
दुपारच्या जेवणानंतर केळी खाल्ल्याने पचनक्रिया अधिक गतिमान होते. केळीतील फायबर अन्नाचे पचन सुलभ करते. तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारते. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही मदत करते.

दुपारच्या जेवणानंतर केळी खाल्ल्याने पचनक्रिया अधिक गतिमान होते. केळीतील फायबर अन्नाचे पचन सुलभ करते. तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारते. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही मदत करते.

4 / 6
संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान जेव्हा छोटी भूक लागते, तेव्हा जंक फूड खाण्याऐवजी केळी खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे स्नॅक्सिंगची सवय सुटते. तसेच शरीराला आवश्यक पोषण मिळते.

संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान जेव्हा छोटी भूक लागते, तेव्हा जंक फूड खाण्याऐवजी केळी खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे स्नॅक्सिंगची सवय सुटते. तसेच शरीराला आवश्यक पोषण मिळते.

5 / 6
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

6 / 6
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर.
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.