AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या २२ वर्षांनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोडला संसार, स्वत: केला खुलासा

या प्रसिद्ध अभिनेत्रीने घटस्फोटानंतर पतीकडून किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून काहीही घेतलेले नाही. याबाबत तिने स्वत: माहिती दिली आहे.

| Updated on: Mar 04, 2025 | 6:17 PM
Share
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'भाभीजी घर पर हैं.' या मालिकेत अंगुरी भाभीच्या भूमिके दिसणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे सर्वांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसते. तिने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शुभांगीच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे. तिने घटस्फोट घेतल्याचे समोर आले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'भाभीजी घर पर हैं.' या मालिकेत अंगुरी भाभीच्या भूमिके दिसणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे सर्वांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसते. तिने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शुभांगीच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे. तिने घटस्फोट घेतल्याचे समोर आले आहे.

1 / 5
२००३मध्ये शुभांगीने पियुष पुरेसोबत लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. आता त्यांनी लग्नाच्या २२ वर्षांनंतर घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

२००३मध्ये शुभांगीने पियुष पुरेसोबत लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. आता त्यांनी लग्नाच्या २२ वर्षांनंतर घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

2 / 5
शुभांगीने नुकताच एका वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, 'हे खूप वेदनादायी आहे. मी या नात्यात पूर्णपणे गुंतले होते. काही वर्षांनंतर माझ्यात आणि पियुषमध्ये खूप बदल होऊ लागले, पण आता मी या नात्यातून बाहेर पडले आहे. त्यामुळे आता मला खूप हलकं वाटत आहे. माझ्यावरील एक ओझं दूर झाले आहे.'

शुभांगीने नुकताच एका वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, 'हे खूप वेदनादायी आहे. मी या नात्यात पूर्णपणे गुंतले होते. काही वर्षांनंतर माझ्यात आणि पियुषमध्ये खूप बदल होऊ लागले, पण आता मी या नात्यातून बाहेर पडले आहे. त्यामुळे आता मला खूप हलकं वाटत आहे. माझ्यावरील एक ओझं दूर झाले आहे.'

3 / 5
पुढे शुभांगी म्हणाली, 'मला स्वातंत्र्य मिळाले आहे. माझ्या भावना व्यक्त करणे माझ्यासाठी कठीण आहे. आता मला माझी मुलगी आशीवर पूर्ण लक्ष द्यायचे आहे, जेणेकरून ती तिच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहील.'

पुढे शुभांगी म्हणाली, 'मला स्वातंत्र्य मिळाले आहे. माझ्या भावना व्यक्त करणे माझ्यासाठी कठीण आहे. आता मला माझी मुलगी आशीवर पूर्ण लक्ष द्यायचे आहे, जेणेकरून ती तिच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहील.'

4 / 5
शुभांगीने मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. तिने घटस्फोटानंतर पतीकडून किंवा त्याच्या कुटुंबाकडून काहीच मागितलेले नाही.

शुभांगीने मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. तिने घटस्फोटानंतर पतीकडून किंवा त्याच्या कुटुंबाकडून काहीच मागितलेले नाही.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.