AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 48 व्या वर्षी राहुल महाजन चौथ्यांदा करणार लग्न?

राहुल महाजनचं पहिलं लग्न श्वेता सिंहशी झालं होतं. त्यानंतर ‘राहुल दुल्हनिया ले जाएगा’ या रिॲलिटी शो मध्ये त्याची ओळख डिंपी गांगुलीशी झाली. 2010 मध्ये त्यांनी लग्न केलं, मात्र 2015 त्यांचा घटस्फोट झाला. याच वर्षी त्याचा तिसऱ्यांदा घटस्फोट झाला. आता राहुलच्या चौथ्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

| Updated on: Nov 29, 2023 | 10:08 AM
Share
'बिग बॉस' फेम राहुल महाजन नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. 'बिग बॉस 2'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्याने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. त्यानंतर स्वयंवरमुळे राहुलचं खासगी आयुष्य चर्चेत आलं होतं. आता याच वर्षी राहुलने तिसरी पत्नी नतालिया इलिनाला घटस्फोट दिल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

'बिग बॉस' फेम राहुल महाजन नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. 'बिग बॉस 2'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्याने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. त्यानंतर स्वयंवरमुळे राहुलचं खासगी आयुष्य चर्चेत आलं होतं. आता याच वर्षी राहुलने तिसरी पत्नी नतालिया इलिनाला घटस्फोट दिल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

1 / 5
तिसऱ्या घटस्फोटानंतर राहुल आता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. राहुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका महिलेसोबत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळेच त्याच्या लग्नाविषयीची चर्चा सुरू झाली आहे.

तिसऱ्या घटस्फोटानंतर राहुल आता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. राहुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका महिलेसोबत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळेच त्याच्या लग्नाविषयीची चर्चा सुरू झाली आहे.

2 / 5
राहुलसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव अनास्तासिया खिझन्याक असं आहे. 'अनास्तासिया सोबतच्या काही आठवणी', असं कॅप्शन राहुलने या फोटोला दिलं आहे. या फोटोवर कमेंट करत अनेकांनी चौथ्या लग्नाविषयीचा अंदाज वर्तवला आहे.

राहुलसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव अनास्तासिया खिझन्याक असं आहे. 'अनास्तासिया सोबतच्या काही आठवणी', असं कॅप्शन राहुलने या फोटोला दिलं आहे. या फोटोवर कमेंट करत अनेकांनी चौथ्या लग्नाविषयीचा अंदाज वर्तवला आहे.

3 / 5
'चौथ्या लग्नासाठी तयार आहेस वाटतं', असं एकाने लिहिलं. तर 'राहुल बाबा पुन्हा एकदा लग्न करणार की काय', असा सवाल दुसऱ्या युजरने विचारला. याबद्दल अद्याप राहुल किंवा त्याच्या टीमकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

'चौथ्या लग्नासाठी तयार आहेस वाटतं', असं एकाने लिहिलं. तर 'राहुल बाबा पुन्हा एकदा लग्न करणार की काय', असा सवाल दुसऱ्या युजरने विचारला. याबद्दल अद्याप राहुल किंवा त्याच्या टीमकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

4 / 5
राहुलचं तिसरं लग्न कझाकिस्तानी मॉडेल नतालिया इलिनाशी झालं होतं. पाच वर्षांच्या संसारानंतर हे दोघं विभक्त झाले.  यापूर्वी राहुलची दोन लग्नं झाली होती, मात्र काही वर्षांतच त्याचा संसार मोडला होता.

राहुलचं तिसरं लग्न कझाकिस्तानी मॉडेल नतालिया इलिनाशी झालं होतं. पाच वर्षांच्या संसारानंतर हे दोघं विभक्त झाले. यापूर्वी राहुलची दोन लग्नं झाली होती, मात्र काही वर्षांतच त्याचा संसार मोडला होता.

5 / 5
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.