AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : ‘फडणवीसांनी काय केलं हे तुम्ही पण..’ जरांगेंच्या शेजारी बसून प्रसाद लाड अत्यंत गोड शब्दात नेमकं मुद्याचं बोलले

Prasad Lad-Manoj Jarange Patil : "वाक्य, संभाषणात मनोज दादांबरोबर वाद झालेत हे मान्य करतो. परंतु ही गोष्ट सुद्धा मान्य करतो की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 1981 पासून जो लढा सुरु झाला. त्यामध्ये आरक्षण जे मिळालं, ते माझा भाऊ, समाजाचे बंधु मनोजदादा पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळालं आणि त्याच्यामुळे आरक्षण समाजाला मिळालं. त्यासाठी मी दादांचं मनापासून अभिनंदन करतो" असं आमदार प्रसाद लाड म्हणाले.

| Updated on: May 22, 2026 | 11:23 AM
Share
"ज्या ज्या वेळेला माझे, त्यांचे तात्विक मतभेद झाले. त्यांनी माझ्यावर, मी त्यांच्यावर आगपाखड केली असेल. माझं तात्विक मत एकच होतं, राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी समाजासाठी जे केलं, त्या 70 वर्षाच्या इतिहासात मराठी समाजाच्या कुठल्याही नेतृत्वाने केलं नाही" असं प्रसाद लाड म्हणाले.

"ज्या ज्या वेळेला माझे, त्यांचे तात्विक मतभेद झाले. त्यांनी माझ्यावर, मी त्यांच्यावर आगपाखड केली असेल. माझं तात्विक मत एकच होतं, राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी समाजासाठी जे केलं, त्या 70 वर्षाच्या इतिहासात मराठी समाजाच्या कुठल्याही नेतृत्वाने केलं नाही" असं प्रसाद लाड म्हणाले.

1 / 5
"मग कुठला तरी गरैसमजाचा विषय निघाला, मी दादांना प्रत्येकवेळेला विनंती केली की, तुम्ही पण देवेंद्र फडणवीसांना समजून घेतलं पाहिजे. त्यांनी काय केलं हे तुम्ही पण समजून घेतलं पाहिजे. कालच्या प्रेसमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा समाजासाठी अनेक गोष्टी केल्या" असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

"मग कुठला तरी गरैसमजाचा विषय निघाला, मी दादांना प्रत्येकवेळेला विनंती केली की, तुम्ही पण देवेंद्र फडणवीसांना समजून घेतलं पाहिजे. त्यांनी काय केलं हे तुम्ही पण समजून घेतलं पाहिजे. कालच्या प्रेसमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा समाजासाठी अनेक गोष्टी केल्या" असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

2 / 5
"दादांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं, त्यावेळी मी मीडियाच्या माध्यमातून दादांना आवाहन केलं की, दादा गरमीचा काळ आहे. 30 मे मला चुकीची तारीख वाटते. पेरणीचा काळ आहे.  उन्हाळा आहे.  मुलांच्या शाळांना सुट्टी आहे.समाजाकडची काही लोकं गावाकडे गेली असतील. आता आंदोलन करु नये. सरकारने काय केलं, ती आकडेवारी सुद्धा आणली आहे" असं प्रसाद लाड म्हणाले.

"दादांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं, त्यावेळी मी मीडियाच्या माध्यमातून दादांना आवाहन केलं की, दादा गरमीचा काळ आहे. 30 मे मला चुकीची तारीख वाटते. पेरणीचा काळ आहे. उन्हाळा आहे. मुलांच्या शाळांना सुट्टी आहे.समाजाकडची काही लोकं गावाकडे गेली असतील. आता आंदोलन करु नये. सरकारने काय केलं, ती आकडेवारी सुद्धा आणली आहे" असं प्रसाद लाड म्हणाले.

3 / 5
 "सात-आठ गोष्टी झाल्या,नाही  झाल्या. दादांनी आवाहन केलं, प्रसादभाऊंनी मला माझा भाऊ म्हटलय. मी कुठल्या कॅपेसिटीत आमदार, नेता म्हणून आलेलो नाही. माझे काका-काकू सीरियस आहेत, हॉस्पिटलला आहेत. काल मी तिथे होतो. काल रात्री संभाजीनगरला आलो. तुम्ही मला जे निमंत्रण दिलं, ते स्वीकारुन मी आज इथे आलो" असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

"सात-आठ गोष्टी झाल्या,नाही झाल्या. दादांनी आवाहन केलं, प्रसादभाऊंनी मला माझा भाऊ म्हटलय. मी कुठल्या कॅपेसिटीत आमदार, नेता म्हणून आलेलो नाही. माझे काका-काकू सीरियस आहेत, हॉस्पिटलला आहेत. काल मी तिथे होतो. काल रात्री संभाजीनगरला आलो. तुम्ही मला जे निमंत्रण दिलं, ते स्वीकारुन मी आज इथे आलो" असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

4 / 5
"एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून, समाजामुळे आमदार झालो. तुमच्यामुळे समाजाला देशात मान मिळाला. तुमचा मला व्यक्तिगत सत्कार करायचा होता. तुमच्या मनातला माझ्याबद्दलचा द्वेष दूर करायचा होता. आंदोलन करताना काही विषय मांडले जातात, काही विषयांची ग्वाही दिली जाते. काही विषय अडून राहतात ते अडलेले विषय काय आहेत? माझ्या माध्यमातून आपल्याला काही मदत होऊ शकते का? मी तुमचा दूत बून शकतो का?" असं प्रसाद लाड म्हणाले.

"एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून, समाजामुळे आमदार झालो. तुमच्यामुळे समाजाला देशात मान मिळाला. तुमचा मला व्यक्तिगत सत्कार करायचा होता. तुमच्या मनातला माझ्याबद्दलचा द्वेष दूर करायचा होता. आंदोलन करताना काही विषय मांडले जातात, काही विषयांची ग्वाही दिली जाते. काही विषय अडून राहतात ते अडलेले विषय काय आहेत? माझ्या माध्यमातून आपल्याला काही मदत होऊ शकते का? मी तुमचा दूत बून शकतो का?" असं प्रसाद लाड म्हणाले.

5 / 5
Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल