AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | ‘बंबई नजरिया’ तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारा कॅफे

या कॅफेत तृतीयपंथी व्यक्तींना नोकरी देत, ट्रान्सजेंडर समुदायाची रूढीवादी प्रतिमा मोडीत काढणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. 'नझरिया बदलो, नजर बदलेगी' (तुमचा दृष्टिकोन बदला आणि जग बदलेल) हे कॅफेचे ब्रीदवाक्य आहे.

| Updated on: Apr 09, 2022 | 6:49 PM
Share
मुंबईची सफर करताना मुंबईतील खाद्य संस्कृतीचा आस्वाद आपण अनेकदा  घेतला आहे.  यामध्ये  अगदी पंचतारांकित  हॉटेल्सपासून  स्ट्रीट फूडचा  समावेश आहे. याच प्रकारे तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या 'बंबई नजरिया' कॅफेमधील  पदार्थांचा आस्वाद कधी घेतला आहे का?

मुंबईची सफर करताना मुंबईतील खाद्य संस्कृतीचा आस्वाद आपण अनेकदा घेतला आहे. यामध्ये अगदी पंचतारांकित हॉटेल्सपासून स्ट्रीट फूडचा समावेश आहे. याच प्रकारे तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या 'बंबई नजरिया' कॅफेमधील पदार्थांचा आस्वाद कधी घेतला आहे का?

1 / 7

मुंबईतील वर्सोवा, अंधेरी पश्चिम  या भागात   असलेलं हे  कॅफे समाजात तृतीयपंथींबदल असलेला दृष्टीकोन बदलण्यासाठी काम करते. 'कुणालाही मागे  ठेवू नका'  धारणेवर काम करत आहे.

मुंबईतील वर्सोवा, अंधेरी पश्चिम या भागात असलेलं हे कॅफे समाजात तृतीयपंथींबदल असलेला दृष्टीकोन बदलण्यासाठी काम करते. 'कुणालाही मागे ठेवू नका' धारणेवर काम करत आहे.

2 / 7
कॅफेचे संस्थापक मिरांडा यांच्या म्हणण्यानुसार 'बंबई नजरिया'  त्याच्या व्हिजनवर काम करण्यासाठी सात वर्षे लागली. परंतु समाजात  आवश्यक असलेला बदल घडवून आणण्यासाठी त्याने एक पाऊल उचलले याचा आनंद आहे.  हा बदल त्यानां खूप काळापासून अपेक्षित होता.

कॅफेचे संस्थापक मिरांडा यांच्या म्हणण्यानुसार 'बंबई नजरिया' त्याच्या व्हिजनवर काम करण्यासाठी सात वर्षे लागली. परंतु समाजात आवश्यक असलेला बदल घडवून आणण्यासाठी त्याने एक पाऊल उचलले याचा आनंद आहे. हा बदल त्यानां खूप काळापासून अपेक्षित होता.

3 / 7
या कॅफेमध्ये कामासाठी केवळ तृतीयपंथी लोकांनाच  कामावर ठेवले जाते. हा कॅफे सर्व लोकांसाठी खुला आहे. येथे खाण्यासाठी, आनंदात वेळ घालवण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाण आहे.

या कॅफेमध्ये कामासाठी केवळ तृतीयपंथी लोकांनाच कामावर ठेवले जाते. हा कॅफे सर्व लोकांसाठी खुला आहे. येथे खाण्यासाठी, आनंदात वेळ घालवण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाण आहे.

4 / 7
या कॅफेत तृतीयपंथी व्यक्तींना  नोकरी देत, ट्रान्सजेंडर समुदायाची रूढीवादी प्रतिमा मोडीत काढणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. 'नझरिया बदलो, नजर बदलेगी' (तुमचा दृष्टिकोन बदला आणि जग बदलेल) हे कॅफेचे ब्रीदवाक्य आहे.

या कॅफेत तृतीयपंथी व्यक्तींना नोकरी देत, ट्रान्सजेंडर समुदायाची रूढीवादी प्रतिमा मोडीत काढणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. 'नझरिया बदलो, नजर बदलेगी' (तुमचा दृष्टिकोन बदला आणि जग बदलेल) हे कॅफेचे ब्रीदवाक्य आहे.

5 / 7
बंबई नजरियाच्या कर्मचाऱ्यांना स्वतःला 'होस्ट' म्हणवून घेणे आणि 'मेहमान नवाजी' (आतिथ्य) या संकल्पनेचे पालन करणे, त्यांच्या ग्राहकांना चांगले जेवण देणे आणि ते आरामात जेवणाचा आस्वाद घेतील याची  खात्री करणे अधिक पसंत करतात.

बंबई नजरियाच्या कर्मचाऱ्यांना स्वतःला 'होस्ट' म्हणवून घेणे आणि 'मेहमान नवाजी' (आतिथ्य) या संकल्पनेचे पालन करणे, त्यांच्या ग्राहकांना चांगले जेवण देणे आणि ते आरामात जेवणाचा आस्वाद घेतील याची खात्री करणे अधिक पसंत करतात.

6 / 7
मुंबईच्या खास पावभाजी, कीमा पाव आणि मिसळ पावापासून ट्रेंडिंग काश्मिरी गुलाबी चहापर्यंत हा  कॅफे पाहुण्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवतो.

मुंबईच्या खास पावभाजी, कीमा पाव आणि मिसळ पावापासून ट्रेंडिंग काश्मिरी गुलाबी चहापर्यंत हा कॅफे पाहुण्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवतो.

7 / 7
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.