Photo Gallery : कॅनॉलचे पाणी शेतशिवारात, पीकं वाचवताना शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी..!
परभणी : दुष्काळात तेरावा याप्रमाणेच काहीशी वेळ जिल्ह्यातील वाघाळा शिवारातील शेतकऱ्यांवर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामातील पीके धोक्यात आहेत. असे असतानाच पाथरीत जायकवाडी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या बी 59 या मुख्य कॅनॉलच भराव पाण्याच्या दाबाने फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी तर झालीच शिवाय पाणी शेतशिवारात घुसल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. कॅनॉलचे पाणी शेतामध्ये जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
'या' समस्या असतील तर, सुरमई मासे खाणं आजच टाळा
जीवनात या 6 परिस्थितीत शांत बसणेच उत्तम असते, केव्हा वाचा
अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध कमबॅक करणार!
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा गुलाबी अंदाज, बोल्ड लुक चर्चेत
'बिग बॉस मराठी 6' फेम तन्वी कोलते हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा
T20 वर्ल्ड कपमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा बनवणारे धुरंदर
