Photo Gallery : कॅनॉलचे पाणी शेतशिवारात, पीकं वाचवताना शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी..!
परभणी : दुष्काळात तेरावा याप्रमाणेच काहीशी वेळ जिल्ह्यातील वाघाळा शिवारातील शेतकऱ्यांवर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामातील पीके धोक्यात आहेत. असे असतानाच पाथरीत जायकवाडी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या बी 59 या मुख्य कॅनॉलच भराव पाण्याच्या दाबाने फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी तर झालीच शिवाय पाणी शेतशिवारात घुसल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. कॅनॉलचे पाणी शेतामध्ये जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
हाडांच्या मजबूतीसाठी कोणते ड्रायफ्रुट्स खावेत ?
439 रुपयात तब्बल 80 दिवसांचा प्लान, मिळतात वर हे बेनिफिट्स
इलेक्ट्रीक स्कूटरची बॅटरी किती दिवस चालते?
कोरफडचा ज्यूस खरच चांगला असतो का?
भारत, चीन की जपान कोणाकडे जास्त कोळसा सापडतो ?
आयपीएल स्पर्धेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, रोहित आणि कोण कोण?
