AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : कॅनॉलचे पाणी शेतशिवारात, पीकं वाचवताना शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी..!

परभणी : दुष्काळात तेरावा याप्रमाणेच काहीशी वेळ जिल्ह्यातील वाघाळा शिवारातील शेतकऱ्यांवर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामातील पीके धोक्यात आहेत. असे असतानाच पाथरीत जायकवाडी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या बी 59 या मुख्य कॅनॉलच भराव पाण्याच्या दाबाने फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी तर झालीच शिवाय पाणी शेतशिवारात घुसल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. कॅनॉलचे पाणी शेतामध्ये जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली आहे.

| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 12:44 PM
Share
मातीच्या भरावाला भगदाड जायकवाडी उपविभागाअंतर्गत येणाऱ्या या कॅनॉलचा भराव पाण्याच्या दाबाने फुटल्याने भरावाच्या माध्यमातून पाण्याची वहिवाट तर झाली पण दरम्यानच, भराव हा मातीचा असलाने वाघाळा येथील शेतकरी जयराम नवले यांच्या शेतावजवळच मातीचा भराव हा फुटला. भरावाचे पाणी थेच नवले यांच्या शेतामध्ये घुसले

मातीच्या भरावाला भगदाड जायकवाडी उपविभागाअंतर्गत येणाऱ्या या कॅनॉलचा भराव पाण्याच्या दाबाने फुटल्याने भरावाच्या माध्यमातून पाण्याची वहिवाट तर झाली पण दरम्यानच, भराव हा मातीचा असलाने वाघाळा येथील शेतकरी जयराम नवले यांच्या शेतावजवळच मातीचा भराव हा फुटला. भरावाचे पाणी थेच नवले यांच्या शेतामध्ये घुसले

1 / 4
पाण्याचाही अपव्यय : कॅनॉल फुटल्याने केवळ शेती पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली नाही तर लाखो लिटर पाण्याचा अपव्यवही झाला आहे. अखेर संबंधित शेतकऱ्यांनी याची माहिती जायकवाडी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या कार्यालयास दिली आहे.

पाण्याचाही अपव्यय : कॅनॉल फुटल्याने केवळ शेती पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली नाही तर लाखो लिटर पाण्याचा अपव्यवही झाला आहे. अखेर संबंधित शेतकऱ्यांनी याची माहिती जायकवाडी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या कार्यालयास दिली आहे.

2 / 4
शेतकऱ्यांचे प्रयत्न : सध्या रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्या आहेत. आता तर कॅनॉलचे पाणी शेतामध्ये घुसले तर पिकांचे नुकसान होणार. यामुळे शेतकरी जयराम नवले यांच्यासह शेजारच्या शेतकऱ्यांनी पाणी वावरात येऊ नये शर्थीचे प्रयत्न केले. मात्र थोड्याबहुत प्रमाणात पाणी आल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे प्रयत्न : सध्या रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्या आहेत. आता तर कॅनॉलचे पाणी शेतामध्ये घुसले तर पिकांचे नुकसान होणार. यामुळे शेतकरी जयराम नवले यांच्यासह शेजारच्या शेतकऱ्यांनी पाणी वावरात येऊ नये शर्थीचे प्रयत्न केले. मात्र थोड्याबहुत प्रमाणात पाणी आल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

3 / 4
कडब्याच्या पेंड्यांनी पाणी अडवण्याचा प्रयत्न : मातीच्या भरावाला भगदाड पडल्याने भरावातील पाणी थेट शेतामध्ये घूसु लागले होते. म्हणून शेतकरी मिळेल त्याने पाणी अडवण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान काही शेतकऱ्यांनी तर कडब्याच्या पेंड्या आडव्या लावून पाणी थोपवण्याचा प्रयत्न केला होता.

कडब्याच्या पेंड्यांनी पाणी अडवण्याचा प्रयत्न : मातीच्या भरावाला भगदाड पडल्याने भरावातील पाणी थेट शेतामध्ये घूसु लागले होते. म्हणून शेतकरी मिळेल त्याने पाणी अडवण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान काही शेतकऱ्यांनी तर कडब्याच्या पेंड्या आडव्या लावून पाणी थोपवण्याचा प्रयत्न केला होता.

4 / 4
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.