Photo Gallery : कॅनॉलचे पाणी शेतशिवारात, पीकं वाचवताना शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी..!
परभणी : दुष्काळात तेरावा याप्रमाणेच काहीशी वेळ जिल्ह्यातील वाघाळा शिवारातील शेतकऱ्यांवर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामातील पीके धोक्यात आहेत. असे असतानाच पाथरीत जायकवाडी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या बी 59 या मुख्य कॅनॉलच भराव पाण्याच्या दाबाने फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी तर झालीच शिवाय पाणी शेतशिवारात घुसल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. कॅनॉलचे पाणी शेतामध्ये जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
स्वप्नात भांडणे होताना दिसत असतील तर त्याचा अर्थ काय?
माझ्या मुलाने सर्वांत पहिला 'हा' चित्रपट पहावा; विकी कौशलकडून इच्छा व्यक्त
'या' समस्या असताना खाताय रताळे, कोणी रताळे खाऊ नये... घ्या जाणून
करीना कपूरच्या बॉसी लूकच्या सर्वत्र चर्चा... फोटो पाहून म्हणाल...
थंडीत रोज अंघोळ करणे गरजेचे असते का ?
दुधासोबत 'ही' 6 फळं खात असाल तर, आजच व्हा सावध...
