AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | भविष्याचा तुमचा आधार भक्कम करा, तुमच्या पाल्यांना योग्य संस्कार द्या

चाणक्य नीती हे त्यांच्या अनुभवांचे सार आहे. यामध्ये त्यांनी पालक आणि मुलांच्या संबंधांबद्दल सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Feb 24, 2022 | 7:49 AM
Share
आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग पाहिले, पण प्रत्येक परिस्थितीला आपली ताकद बनवून त्यावर विजय मिळवला. अशक्य गोष्ट शक्य करण्याची क्षमता आचार्यांकडे होती. या सर्व गोष्टी त्यांनी चाणक्य नीती हे त्यांच्या अनुभवांचे सार आहे. यामध्ये त्यांनी पालक आणि मुलांच्या संबंधांबद्दल सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग पाहिले, पण प्रत्येक परिस्थितीला आपली ताकद बनवून त्यावर विजय मिळवला. अशक्य गोष्ट शक्य करण्याची क्षमता आचार्यांकडे होती. या सर्व गोष्टी त्यांनी चाणक्य नीती हे त्यांच्या अनुभवांचे सार आहे. यामध्ये त्यांनी पालक आणि मुलांच्या संबंधांबद्दल सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 6
आचार्य चाणक्य यांच्या मते मुले ही मातीच्या कच्च्या भांड्यासारखी असतात, त्यांना कोणताही आकार दिला जाऊ शकतो. तर पालक  त्यांना घडवण्याचं काम करत असतात. मुलाची जडणघडण आणि ऱ्हास या दोन्ही गोष्टी पालकांवर आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांवर अवलंबून असतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते मुले ही मातीच्या कच्च्या भांड्यासारखी असतात, त्यांना कोणताही आकार दिला जाऊ शकतो. तर पालक त्यांना घडवण्याचं काम करत असतात. मुलाची जडणघडण आणि ऱ्हास या दोन्ही गोष्टी पालकांवर आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांवर अवलंबून असतात.

2 / 6
 जे पालक आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत ते त्यांच्यासाठी शत्रूसारखे असतात. अशिक्षित माणूस सुशिक्षित समाजात टिकू शकत नाही. त्यामुळे आपल्या पाल्याला नेहमी शिक्षण द्या आणि त्याला आयुष्यभर शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा.

जे पालक आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत ते त्यांच्यासाठी शत्रूसारखे असतात. अशिक्षित माणूस सुशिक्षित समाजात टिकू शकत नाही. त्यामुळे आपल्या पाल्याला नेहमी शिक्षण द्या आणि त्याला आयुष्यभर शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा.

3 / 6
अशिक्षित व अधार्मिक पुत्र मिळूनही उपयोग नाही.  तुमच्या असे संस्कार द्या की मुलांना ते भविष्यात कामी येतील आणि ते तुमचे कुटुंबाचे नाव मोठं करतील.

अशिक्षित व अधार्मिक पुत्र मिळूनही उपयोग नाही. तुमच्या असे संस्कार द्या की मुलांना ते भविष्यात कामी येतील आणि ते तुमचे कुटुंबाचे नाव मोठं करतील.

4 / 6
 बापाला कर्जात बुडवणारे मूल, ते मूल शत्रूसारखे असते. मूर्ख माणूसही शत्रूसारखा असतो. त्यामुळे तुमच्या मुलांना संस्कार देताना या गोष्टीची काळजी घ्या.

बापाला कर्जात बुडवणारे मूल, ते मूल शत्रूसारखे असते. मूर्ख माणूसही शत्रूसारखा असतो. त्यामुळे तुमच्या मुलांना संस्कार देताना या गोष्टीची काळजी घ्या.

5 / 6
पालकांची काळजी घेणारा मुलगा सर्वोत्तम पाल्य असतो. सर्वोत्तम मित्र तो असतो जो विश्वासास पात्र असतो. तुमचे संस्कार तुमच्या मुलांना घडण्यासाठी मदत करतात.

पालकांची काळजी घेणारा मुलगा सर्वोत्तम पाल्य असतो. सर्वोत्तम मित्र तो असतो जो विश्वासास पात्र असतो. तुमचे संस्कार तुमच्या मुलांना घडण्यासाठी मदत करतात.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.