AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्पदंशापेक्षा धोकादायक आहे अशा लोकांची संगत, आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही

आचार्य चाणक्या यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहे. ज्या तुमच्यासाठी फार उपयोगी ठरतील. आपल्यासोबत अनेक लोक असतात. पण सगळेच आपल्या भविष्यासाठी चांगले असतील असं नाही. चाणक्य सांगतात, काही अशा व्यक्ती असतात, ज्या आयुष्यात आल्यास, जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही

| Updated on: Aug 24, 2026 | 10:12 AM
Share
आचार्य चाणक्य एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी 'चाणक्य नीती' नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात आचार्य चाणक्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शक ठरतात. चाणक्यांनी जीवन कसं जगावं याबद्दल अनेक गोष्टी सविस्तर सांगिल्या आहेत. ज्या तुमच्या आयुष्याच उपयोगी ठरतील.

आचार्य चाणक्य एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी 'चाणक्य नीती' नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात आचार्य चाणक्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शक ठरतात. चाणक्यांनी जीवन कसं जगावं याबद्दल अनेक गोष्टी सविस्तर सांगिल्या आहेत. ज्या तुमच्या आयुष्याच उपयोगी ठरतील.

1 / 5
चाणक्य म्हणतात की, जगताना नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण एक चुकीचं पाऊलसुद्धा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. चाणक्य असा सल्ला देतात की जगात काही माणसं अशी असतात, ज्यांच्यासोबत कधीही राहू नये. जाणून घ्या चाणक्या नेमकं काय म्हणाले आहेत.

चाणक्य म्हणतात की, जगताना नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण एक चुकीचं पाऊलसुद्धा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. चाणक्य असा सल्ला देतात की जगात काही माणसं अशी असतात, ज्यांच्यासोबत कधीही राहू नये. जाणून घ्या चाणक्या नेमकं काय म्हणाले आहेत.

2 / 5
चाणक्य म्हणतात, जर तुमचे मित्र व्यसनाधीन असतील, तर आजच त्यांच्याशी संबंध तोडा, कारण चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो, तर वाईट सवयी लगेच लागतात. जर तुमचा मित्र दारू पीत असेल, तर तुम्हालाही त्याचं व्यसन लागू शकतं. चाणक्य म्हणाले की व्यसन आयुष्य उद्ध्वस्त करते. ते जीवन दुःखमय बनवतं आणि ते नष्ट करतं.

चाणक्य म्हणतात, जर तुमचे मित्र व्यसनाधीन असतील, तर आजच त्यांच्याशी संबंध तोडा, कारण चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो, तर वाईट सवयी लगेच लागतात. जर तुमचा मित्र दारू पीत असेल, तर तुम्हालाही त्याचं व्यसन लागू शकतं. चाणक्य म्हणाले की व्यसन आयुष्य उद्ध्वस्त करते. ते जीवन दुःखमय बनवतं आणि ते नष्ट करतं.

3 / 5
चाणक्य म्हणतात की जुगारी लोकांसोबत कधीही संबंध ठेवू नये, कारण हे लोक खूप बेपर्वा असतात. ते जुगारासाठी आपल्या कुटुंबालाही धोक्यात घालू शकतात. चाणक्यांनी असा सल्ला दिला आहे की अशा लोकांच्या संगतीत राहिल्याने  मोठं नुकसान होऊ शकतं.

चाणक्य म्हणतात की जुगारी लोकांसोबत कधीही संबंध ठेवू नये, कारण हे लोक खूप बेपर्वा असतात. ते जुगारासाठी आपल्या कुटुंबालाही धोक्यात घालू शकतात. चाणक्यांनी असा सल्ला दिला आहे की अशा लोकांच्या संगतीत राहिल्याने मोठं नुकसान होऊ शकतं.

4 / 5
 चाणक्य म्हणतात की, पतीने नेहमी आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, जेणेकरून घरात भांडण-तंटे होणार नाहीत, अन्यथा आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. चाणक्य म्हणतात की, जर तुम्ही तुमच्या पत्नीशी एकनिष्ठ राहिलात, तर तुमचे आयुष्य सुखी होईल.

चाणक्य म्हणतात की, पतीने नेहमी आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, जेणेकरून घरात भांडण-तंटे होणार नाहीत, अन्यथा आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. चाणक्य म्हणतात की, जर तुम्ही तुमच्या पत्नीशी एकनिष्ठ राहिलात, तर तुमचे आयुष्य सुखी होईल.

5 / 5
Follow Us
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका