AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणपणी केलेल्या ‘या’ 4 चुकांची किंमत आयुष्यात कधीतरी मोजावीच लागतेच, काय सांगतात आचार्य चाणाक्य?

आचार्य चाणक्य म्हणतात की बरेच लोक त्यांच्या तारुण्यात काही चुका करतात. तारुण्यात त्यांना या चुकांची जाणीव नसते, परंतु त्यांचे आयुष्य जसजसे पुढे जाते तसतसे त्यांना भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव होते, परंतु त्या वेळी त्यांच्या हातात काहीही उरत नाही, त्यांच्याकडे पश्चात्ताप करण्याची वेळ असते, चला जाणून घेऊया आर्य चाणक्य खरोखर काय म्हणतात.

| Updated on: Jul 04, 2025 | 3:09 PM
Share
आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि राजनयिक होते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात माणसाने आपले जीवन कसे जगावे याचा थोडक्यात सारांश दिला आहे.

आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि राजनयिक होते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात माणसाने आपले जीवन कसे जगावे याचा थोडक्यात सारांश दिला आहे.

1 / 5
चुकीची संगत - आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. तुम्ही ज्याच्यासोबत राहता त्याचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. तुम्ही त्या व्यक्तीसारखे वागता, त्या व्यक्तीसारखे बोलता, त्या व्यक्तीचे अनुसरण करता, अशा परिस्थितीत जर ती व्यक्ती चुकीची असेल तर भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

चुकीची संगत - आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. तुम्ही ज्याच्यासोबत राहता त्याचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. तुम्ही त्या व्यक्तीसारखे वागता, त्या व्यक्तीसारखे बोलता, त्या व्यक्तीचे अनुसरण करता, अशा परिस्थितीत जर ती व्यक्ती चुकीची असेल तर भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

2 / 5
वेळेचा अपव्यय - आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्य हा तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे, या काळात वेळ वाया घालवू नका, भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

वेळेचा अपव्यय - आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्य हा तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे, या काळात वेळ वाया घालवू नका, भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

3 / 5
नशिबावर अवलंबून राहू नका - चाणक्य म्हणतात की कधीही नशिबावर अवलंबून राहू नका, कठोर परिश्रम करा.

नशिबावर अवलंबून राहू नका - चाणक्य म्हणतात की कधीही नशिबावर अवलंबून राहू नका, कठोर परिश्रम करा.

4 / 5
जुगार, व्यसन - आचार्य चाणक्य म्हणतात की या दोन गोष्टींपासून नेहमी दूर राहा.

जुगार, व्यसन - आचार्य चाणक्य म्हणतात की या दोन गोष्टींपासून नेहमी दूर राहा.

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.