AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणपणी केलेल्या ‘या’ 4 चुकांची किंमत आयुष्यात कधीतरी मोजावीच लागतेच, काय सांगतात आचार्य चाणाक्य?

आचार्य चाणक्य म्हणतात की बरेच लोक त्यांच्या तारुण्यात काही चुका करतात. तारुण्यात त्यांना या चुकांची जाणीव नसते, परंतु त्यांचे आयुष्य जसजसे पुढे जाते तसतसे त्यांना भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव होते, परंतु त्या वेळी त्यांच्या हातात काहीही उरत नाही, त्यांच्याकडे पश्चात्ताप करण्याची वेळ असते, चला जाणून घेऊया आर्य चाणक्य खरोखर काय म्हणतात.

| Updated on: Jul 04, 2025 | 3:09 PM
Share
आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि राजनयिक होते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात माणसाने आपले जीवन कसे जगावे याचा थोडक्यात सारांश दिला आहे.

आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि राजनयिक होते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात माणसाने आपले जीवन कसे जगावे याचा थोडक्यात सारांश दिला आहे.

1 / 5
चुकीची संगत - आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. तुम्ही ज्याच्यासोबत राहता त्याचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. तुम्ही त्या व्यक्तीसारखे वागता, त्या व्यक्तीसारखे बोलता, त्या व्यक्तीचे अनुसरण करता, अशा परिस्थितीत जर ती व्यक्ती चुकीची असेल तर भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

चुकीची संगत - आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. तुम्ही ज्याच्यासोबत राहता त्याचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. तुम्ही त्या व्यक्तीसारखे वागता, त्या व्यक्तीसारखे बोलता, त्या व्यक्तीचे अनुसरण करता, अशा परिस्थितीत जर ती व्यक्ती चुकीची असेल तर भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

2 / 5
वेळेचा अपव्यय - आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्य हा तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे, या काळात वेळ वाया घालवू नका, भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

वेळेचा अपव्यय - आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्य हा तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे, या काळात वेळ वाया घालवू नका, भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

3 / 5
नशिबावर अवलंबून राहू नका - चाणक्य म्हणतात की कधीही नशिबावर अवलंबून राहू नका, कठोर परिश्रम करा.

नशिबावर अवलंबून राहू नका - चाणक्य म्हणतात की कधीही नशिबावर अवलंबून राहू नका, कठोर परिश्रम करा.

4 / 5
जुगार, व्यसन - आचार्य चाणक्य म्हणतात की या दोन गोष्टींपासून नेहमी दूर राहा.

जुगार, व्यसन - आचार्य चाणक्य म्हणतात की या दोन गोष्टींपासून नेहमी दूर राहा.

5 / 5
Follow Us
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!