AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ऑफिसमध्ये सतत वाद होतात ? रोजच्या कटकटीने हैराण आहात, तर आचार्य चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

चाणक्य यांनी नेहमीच त्यांच्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो तो जीवनात खूप प्रगती करतो. चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात केल्यास आपल्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळते.

| Updated on: Mar 02, 2022 | 8:03 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी वर्तनातून मानवाच्या जीवनाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यांचे पालन केल्याने कार्यक्षेत्रात नेहमीच सन्मान मिळतो. रोजच्या आयुष्यतील तुमचा त्रास कमी होईल.  ऑफिसमध्ये  होणाऱ्या सततच्या वाद पूर्णविराम मिळेल.

आचार्य चाणक्य यांनी वर्तनातून मानवाच्या जीवनाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यांचे पालन केल्याने कार्यक्षेत्रात नेहमीच सन्मान मिळतो. रोजच्या आयुष्यतील तुमचा त्रास कमी होईल. ऑफिसमध्ये होणाऱ्या सततच्या वाद पूर्णविराम मिळेल.

1 / 5
शिस्त - व्यक्तीने आपल्या जीवनात शिस्त पाळली पाहिजे. ही गोष्ट कामाच्या ठिकाणीही अधिक लागू होते. प्रत्येक कामात निष्काळजी वृत्ती अंगीकारल्याने ते कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांपेक्षा मागे पडतात. अशा लोकांना नेहमीच अपमानाला सामोरे जावे लागते. त्यामुळे जीवनात पुढे जायचे असेल किंवा क्षेत्रात मान-सन्मान मिळवायचा असेल तर शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. शिस्त तुम्हाला आयुष्यात योग्य दिशा देईल.

शिस्त - व्यक्तीने आपल्या जीवनात शिस्त पाळली पाहिजे. ही गोष्ट कामाच्या ठिकाणीही अधिक लागू होते. प्रत्येक कामात निष्काळजी वृत्ती अंगीकारल्याने ते कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांपेक्षा मागे पडतात. अशा लोकांना नेहमीच अपमानाला सामोरे जावे लागते. त्यामुळे जीवनात पुढे जायचे असेल किंवा क्षेत्रात मान-सन्मान मिळवायचा असेल तर शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. शिस्त तुम्हाला आयुष्यात योग्य दिशा देईल.

2 / 5
निंदा टाळा - आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणाचीही निंदा करणे टाळावे. टीका करणाऱ्यांनीही त्यांच्यापासून अंतर ठेवावे. तुम्ही टीका करण्यात तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. अशा लोकांचा कोणीही आदर करत नाही. इतरांबद्दल बोलण्यात वेळ वाया घालू नका.

निंदा टाळा - आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणाचीही निंदा करणे टाळावे. टीका करणाऱ्यांनीही त्यांच्यापासून अंतर ठेवावे. तुम्ही टीका करण्यात तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. अशा लोकांचा कोणीही आदर करत नाही. इतरांबद्दल बोलण्यात वेळ वाया घालू नका.

3 / 5
 नम्रता- कामाच्या ठिकाणी नेहमी शिष्टाचाराचे नियम पाळले पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की जीवनात यश आणि सन्मान मिळविण्यासाठी वागण्यात नम्रता ठेवावी. सर्वांशी शांततेने बोला.

नम्रता- कामाच्या ठिकाणी नेहमी शिष्टाचाराचे नियम पाळले पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की जीवनात यश आणि सन्मान मिळविण्यासाठी वागण्यात नम्रता ठेवावी. सर्वांशी शांततेने बोला.

4 / 5
गोड बोलणे - माणसाचे बोलणे नेहमी गोड असावे. बोलण्यातून व्यक्तिमत्त्व ओळखले जाते. कोणत्याही गोष्टीसाठी कधीही कठोर शब्द वापरू नका. गोड बोलणारे लोक नेहमी लक्षात ठेवतात. या लोकांची सर्व कामे लवकर होतात.

गोड बोलणे - माणसाचे बोलणे नेहमी गोड असावे. बोलण्यातून व्यक्तिमत्त्व ओळखले जाते. कोणत्याही गोष्टीसाठी कधीही कठोर शब्द वापरू नका. गोड बोलणारे लोक नेहमी लक्षात ठेवतात. या लोकांची सर्व कामे लवकर होतात.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.